October 25, 2025
Home » book submission

book submission

काय चाललयं अवतीभवती

अक्षरसागर पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

गारगोटी – येथील अक्षरसागर साहित्य मंच यांचे वतीने अक्षरसागर साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके मागविणेत येत आहेत. कादंबरी, कथा कविता, बालसाहित्य (गद्य, पद्य दोन्ही) आणि संकिर्ण (इतर...
काय चाललयं अवतीभवती

सातारा येथील डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयातर्फे साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

सातारा – येथील ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयातर्फे 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या काळात प्रसिद्ध झालेल्या ग्रंथातील दोन ग्रंथाना ‘ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव...
काय चाललयं अवतीभवती

सोलापूर येथील निर्मला मठपती फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

सोलापूर – मराठी साहित्य विश्वातील सुप्रसिध्द लेखिका / कवयित्री कै. निर्मला मठपती यांच्या स्मरणार्थ फाऊंडेशनच्या विश्वस्तांनी सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार २०२५ देण्याचे योजिले आहे. पुरस्काराचे...
काय चाललयं अवतीभवती

कादंबरी व काव्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

कोल्हापूर – शहरातील बाबा जरगनगर येथील श्री गजानन प्रतिष्ठानच्यावतीने २०२४ या सालातील उत्कृष्ट शब्दांगण कवितासंग्रह आणि उत्कृष्ट शब्दांगण कादंबरी पुरस्कार देण्यात येणार आहेत. लेखिका शोभा...
काय चाललयं अवतीभवती

रत्नाकर राज्यस्तरीय काव्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने कवितासंग्रहासाठी डॉ. धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ राज्यस्तरीय काव्यपुरस्कार देण्यात येणार आहे. २०२४ या वर्षात प्रकाशित झालेले काव्यसंग्रह त्यासाठी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!