ते कुंडलिनी जगदंबा । जे चैतन्यचक्रवर्तींची शोभा ।जिया विश्वबीजाचिया कोंभा । साउली केली ।। २७२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – जी कुंडलिनी जगाची...
चोखोबाच्या परिवाराचा असा धांडोळा घेण्याची इच्छा त्यांच्यासारख्या अभ्यासकास व्हावी हेच मुळी मला सांस्कृतिकदृष्ट्या फार अर्थपूर्ण वाटते. आजच्या काळात असे अभ्यास मनाला नक्कीच नवी उभारी देणारे...
नर्मदा परिक्रमेसंदर्भात अनेक पुस्तके आज उपलब्ध आहेत पण हे पुस्तक नक्कीच इतरांनाही ‘साधक’वृत्तीने नर्मदा परिक्रमा करण्यास प्रेरित करेल याची खात्री आहे. राजा दांडेकर यांना त्यांच्या...
नवी दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले संबोधन… मराठीमध्ये सौदर्यही आहे, संवेदनाही आहे, समानताही आहे, समरसताही आहे, त्यात अध्यात्माचे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406