March 29, 2024

Tag : Marathi Literature

काय चाललयं अवतीभवती

अक्षरबंध फाउंडेशनचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

लक्ष्मण महाडिक, ज्योती सोनवणे, रमेश रावळकर, वीणा रारावीकर, राजेंद्र उगले, प्रसाद ढापरे, डॉ.स्मिता दातार, डॉ. राजेंद्र राऊत यांच्या साहित्य कृतींना पुरस्कार जाहीर शं.क.कापडणीस यांना जीवनगौरव...
काय चाललयं अवतीभवती

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे पुरस्कार जाहीर

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कोल्हापूर ,सांगली, सातारा ,सोलापूर या जिल्ह्यांसह सीमाभागातील मराठी लेखकांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार विजय जाधव, शिवाजी सातपुते, नीरज साळुंखे, संजय हळदीकर, रमजान...
काय चाललयं अवतीभवती

कविवर्य बापूसाहेब ढाकरे वाड.मय पुरस्काराचे हे आहेत मानकरी

दानापूर येथील कविवर्य बापूसाहेब ढाकरे वाचनालयाच्यावतीने देण्यात येणारे साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले, अशी माहिती साहित्यिका प्रतिमा इंगोले यांनी दिली आहे. या पुरस्कारांचे वितरण जंगल...
मुक्त संवाद

संस्कृती संरक्षण हवे देशाच्या संरक्षणासाठी

सरकार, शास्त्रज्ञ, सैनिक वगैरे देशाच्या संरक्षणासाठी आहेतच पण आपणही आपला खारीचा वाटा जर उचलला तरच देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी गेलेले अनेक वीरांचे बलिदान व्यर्थ गेले नाही...
व्हायरल

एकच कविता मराठीच्या २८ बोलीभाषांमध्ये !

एकच कविता मराठीच्या २८ बोलीभाषांमध्ये! हा एक अत्यंत वेगळा प्रकार, प्रयोग वाचला. ज्यांना यात रुची आहे अशा सर्वांना मी हे सर्व, जमा करून अग्रेषित करीत...
काय चाललयं अवतीभवती

अश्वमेध ग्रंथालय पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठवण्याचे आवाहन

जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ या वर्षातील प्रकाशित दोन उत्कृष्ट साहित्यकृतींना ‘अक्षरगौरव पुरस्कार २०२२’ पुरस्काराचे स्वरूप २,५००/- रोख, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ सातारा जिल्ह्यातील दोन...
काय चाललयं अवतीभवती

कै विठ्ठलराव केदार प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर

देऊळवाडी ( जि. लातूर ) येथील विठ्ठलराव केदार प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणाऱ्या 2021 राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंबादास केदार व सचिव देविदास केदार...
काय चाललयं अवतीभवती

भाषेच्या चिंतेपेक्षा सर्वसमावेशक भूमिका घेण्याची गरज

मात्र खरंच मराठीची एवढी चिंता करणे आवश्यक आहे काय ? यावर मला वैयक्तिकरित्या एवढंच वाटतंय कि चिंता वाटणं हे आपल्या जिवंतपणाचं लक्षण आहे. पण एवढी...
काय चाललयं अवतीभवती

मराठी भाषा पंधरवड्याचा सातारा पॅटर्न

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून महाराष्ट्रातील पहिला मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय शाहूपुरी शाखेने घेतला आणि सातारा पॅटर्न म्हणूनही...
मुक्त संवाद

माझी माय मराठी..

माझी माय मराठी.. माझी माय मराठीतिचे मी लेकरु.आईविना जगू कसेतिला कसे मी विसरू?. तिच्या अंगाखांद्यावरबागडलो बालपणी.तिच्या कुशीत झोपलोऐकुन अंगाईगाणी. माझी माय मराठी तिचास्वर गोड लडिवाळ.तिचा...