कामेश्वरी साहित्य मंडळ व स्वातंत्र्यसैनिक बाळकृष्ण विष्णूजी पाटील सामाजिक संस्था कामेरी (ता.वाळवा जि. सांगली) यांचे वतीने देण्यात येणारे २०२२ चे राज्यस्तरीय हौसाई मातृस्मृती साहित्य पुरस्कार...
बदल हि काळाची गरज आहे. बऱ्याचवेळा असे म्हटले जाते कि आम्ही बदललो आता तुम्ही बदला रोजगाराच्या बाबतीतसुद्धा असेच झाले आहे. रोजगाराचे क्षेत्र, स्वरूप, व्याप्ती बदलली...
🐊मगरीच्या विणीचा तसेच संगोपनाचा हंगाम सुरू आहे.🐊 गेल्या चौदा वर्षात मगरीचे हल्ले झालेल्या नोंदी पाहता , मगरीने तिच्या अधिवासात धोका निर्माण झाल्यामुळे हल्ला झाल्याच्या घटना...
शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे, असं केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन आपल्या देशातला शेतकरी पेट्रोल-डिझेलचा , ऊर्जेचा...
👨🏻⚕️कृषीरसायने पीकनिहाय सल्ला व सुरक्षा पुस्तकाच्या निमित्ताने 👨🏻⚕️ 2018 साली शेतकरी मित्रांना कीडनाशकांची माहिती व्हावी या उद्देशाने कृषीरसायने या पुस्तकाची निर्मिती डॉ. अंकुश चोरमुले यांनी...
समकालाचे आणि मराठी साहित्याच्या स्वभावाचे प्रातिनिधीक दर्शन देणारे व परिघावरच्या साहित्यिकांना केंद्रस्थानी आणण्याचे काम दयासागर बन्ने यांनी समकालीन साहित्यास्वाद या ग्रंथातून केले असून आस्वादक समीक्षेच्या...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406