स्टार्ट अप्स, उद्योग, शिक्षणक्षेत्र आणि संशोधन मंडळांना एकात्मिक सहकार्यातून सहभागी करुन घेत राबवल्या जाणाऱ्या बायोटेक उपक्रमांसाठी केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी जाहीर केलीत 75...
आयुर्वेदामध्ये नोंद नसलेल्या अनेक वनस्पतींचा वापर वैदुंकडून औषधी म्हणून केला जातो. अनेक असाध्य रोगावर वैदुंकडील औषधी उपयुक्त ठरते. पण यावर संशोधन मात्र झालेले नाही. अशामुळे...
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कोल्हापूर ,सांगली, सातारा ,सोलापूर या जिल्ह्यांसह सीमाभागातील मराठी लेखकांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार विजय जाधव, शिवाजी सातपुते, नीरज साळुंखे, संजय हळदीकर, रमजान...
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी पुण्यात, केपीआयटी तसेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (KPIT-CSIR) द्वारे विकसित केलेल्या भारताच्या खऱ्या अर्थाने स्वदेशात विकसित पहिल्या हायड्रोजन...
चंद्र हा कलेकलेने वाढतो. आज छोटा असेल उद्या तो आणखी थोडा मोठा झालेला पाहायला मिळतो. कलेकलेने तो पूर्णतेला जातो. तसे छोट्या छोट्या अनुभुतीतून स्वतःच्या आयुष्यात...
भीती वाटणे हा मनाचा स्थायीभाव आहे पण जेव्हा भितीचे काळजी आणि चिंतेत रूपांतर होते त्यावेळी आपल्या सुखाला ग्रहण लागतं. म्हणून भितीचे व्यवस्थापन करणं प्रत्येकालाच जमलं...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406