September 17, 2024

Month : August 2022

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

तुळशीची काळजी कशी घ्यायची ?

तुळशीची काळजी कशी घ्यायची ? याबद्दल जाणून घ्या स्मिता पाटील यांच्याकडून…...
मुक्त संवाद

“एक कैफियत ‘ स्वतंत्र अस्तित्वाचा हुंकार

जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणामुळे 1990 च्या नंतर कविता व गझलांमध्ये बदल जाणवू लागले . ती एका गझलमध्ये साचा, ढाचा व वाचा असे तिन्ही अंगाने ती बदलत...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

बायोटेक उपक्रमांसाठी 75 ‘अमृत’ अनुदानाची  घोषणा,

स्टार्ट अप्स, उद्योग, शिक्षणक्षेत्र आणि संशोधन मंडळांना एकात्मिक सहकार्यातून सहभागी करुन घेत राबवल्या जाणाऱ्या बायोटेक उपक्रमांसाठी केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी जाहीर केलीत 75...
संशोधन आणि तंत्रज्ञान

ट्रॅडिशनल हर्बल ड्रग्ज पुस्तकातून आदिवासी वैदुंच्या ज्ञानाचे संवर्धन

आयुर्वेदामध्ये नोंद नसलेल्या अनेक वनस्पतींचा वापर वैदुंकडून औषधी म्हणून केला जातो. अनेक असाध्य रोगावर वैदुंकडील औषधी उपयुक्त ठरते. पण यावर संशोधन मात्र झालेले नाही. अशामुळे...
काय चाललयं अवतीभवती

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे पुरस्कार जाहीर

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कोल्हापूर ,सांगली, सातारा ,सोलापूर या जिल्ह्यांसह सीमाभागातील मराठी लेखकांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार विजय जाधव, शिवाजी सातपुते, नीरज साळुंखे, संजय हळदीकर, रमजान...
काय चाललयं अवतीभवती

स्वदेशी बनावटीची पहिली हायड्रोजन फ्युएल सेल बस

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी पुण्यात, केपीआयटी तसेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (KPIT-CSIR) द्वारे विकसित केलेल्या भारताच्या खऱ्या अर्थाने स्वदेशात विकसित पहिल्या हायड्रोजन...
विश्वाचे आर्त

चंद्राच्या कलेप्रमाणे होते ज्ञानाची वृद्धी

चंद्र हा कलेकलेने वाढतो. आज छोटा असेल उद्या तो आणखी थोडा मोठा झालेला पाहायला मिळतो. कलेकलेने तो पूर्णतेला जातो. तसे छोट्या छोट्या अनुभुतीतून स्वतःच्या आयुष्यात...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

भीतीचे व्यवस्थापन कसे करायचे ?

भीती वाटणे हा मनाचा स्थायीभाव आहे पण जेव्हा भितीचे काळजी आणि चिंतेत रूपांतर होते त्यावेळी आपल्या सुखाला ग्रहण लागतं. म्हणून भितीचे व्यवस्थापन करणं प्रत्येकालाच जमलं...
व्हायरल

दहीहंडी

राजन कोनवडेकर यांचा राजकिय फुलबाज्या दहीहंडी | सत्तेची हंडी फोडायसाठी गद्दारीचे पन्नास थर | अलीबाबाच्या घरावर डाका मित्र निघाले चाळीस चोर ||...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!