बदलत्या जीवनशैलीमुळे आपण मानसिक तणावाखाली येत आहोत. नैराश्य आपल्यात वाढत आहे. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर, मानसिकतेवर होऊ लागला आहे. हा बदल ओळखायचा कसा ? मानसिक...
डॉ. शेख सध्या साई लाईफ सायन्स हैदराबाद येथे दहा वर्षापासून वरीष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम करीत आहेत. अडचणीच्या काळात झालेली मदत ते आजही विसरले नाहीत. यासाठी...
कापड कारखान्यातून तयार होणाऱ्या कपड्याला वूलन, रेमंड, सुती, रेशमी, सियाराम, जे अँड के, केंब्रिज, कुमार, पीटर इंग्लंड, अशी अनेक अधिकृत नावे व दर मिळतात. साड्यांना येवला,...
प्रा. डी. पी. सखदेव सरांनी महाराष्ट्राच्या जीवनदायी प्रकल्पावरील नोकरीला बाय बाय करून स्थापत्य शास्त्राच्या अध्ययनाच्या कामाचा शिवधनुष्य पेलण्याचे कार्य हाती घेतले आणि खरोखरच त्यांनी अनेक...
जीवनात उत्साह खूप महत्वपूर्ण असतो, कारण उत्साहामुळे आपल्या जीवनात आपण कोणतेही कार्य करू शकतो. जीवनात उत्साह असणे खूप आवश्यक आहे. मग ते जीवनातील कोणतेही कार्य...
साईप्रसाद देसाई एक युवा अभिनेता. कोल्हापूर शहरात लहानाचा मोठा झाला. पण आवड म्हणून त्याने अभिनयाचे क्षेत्र निवडले. त्याने आत्तापर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकात काम केले...
यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास हा गरजेचा आहे. आत्मविश्वासच आपणास यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवतो. हा आत्मविश्वास कसा कमवायचा ? यशस्वी व्हायचे आहे तर त्यासाठी काय करायला हवे ?...
मित्रहो, जर मराठी माणसाला व्यवसायच जमला नसता तर देशातील व परदेशातील यशस्वी उद्योजकांमध्ये इतके मराठी उद्योजक नसते. व्यवसायात मिळणारे यश हा तो व्यवसाय कोणता आहे,...
स्पर्धा परीक्षेतील यश – अपयश यात दोष कुणाला द्यायचा, अधिकारी होण्याचे स्वप्न पहाणारे युवक – युवती, शासन, परीक्षा घेणारा आयोग, अवाजवी अपेक्षा ठेवणारे आई –...
कोल्हापूरचा हा मराठी कलाकार हिंदीमध्ये आपले करिअर करण्यासाठी धडपडतो आहे. युवा कलाकार असणाऱ्या जितेंद्र पोळ यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मुंबईत जाऊन स्वतः काम...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406