May 16, 2026
Home Page 287
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

कायद्याच्या अभ्यासासाठी पाच वर्षाची गरज -धनजंय चंद्रचूड

बारावीनंतर एलएलबीच्या अभ्यासाचा कालावधी पाच वर्षांवरून तीन वर्षांवर आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सरन्यायाधीश न्या. धनजंय चंद्रचूड यांनी नाराजी व्यक्त
काय चाललयं अवतीभवती स्पर्धा परीक्षा, शिक्षण

पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ‘अशानं आसं व्हतं’ या ग्रंथाचा समावेश

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अभ्यासक्रमात डॉ. अशोक कौतिक कोळी यांच्या ‘अशानं आसं व्हतं’ या ग्रंथाचा समावेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सवळा : माणदेशातील श्रमिकांचं जिणं मांडणारी कादंबरी

ही कादंबरी जशी परक्या मुलकात फडावर होणारी जगण्याची परवड लेखक कोणत्याही अभिनवेशाशिवाय मांडतो. तेवढ्या निराकार मनाने गावी शिक्षणासाठी म्हणून परक्याच्या घरी ठेवलेल्या मुलाच्या आश्रित कष्टमय
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकरी साहित्याचे स्वरूप, दिशा

अलिबाग येथे सहावे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन झाले होते. या संमेलनात भास्कर चंदनशिव यांनी केलेले अध्यक्षीय भाषण… अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ऊसतोडणी कामगार अन् म्हंकाळीच्या संघर्षाची माणदेशी कथा

माणदेशी माणसांचा बहुदा मेंढपाळ हा त्यांचा मुख्य व्यवसाय परंतु याचबरोबर ऊसतोडी कामगारसुद्धा या माणदेशी मातीमध्ये आहेत याची जाणीव ‘सवळा’ पुस्तक वाचून झाली. या पुस्तकामध्ये वापरलेली
मुक्त संवाद

देहविक्रीचं जग

चेहऱ्याला रंगरंगोटी करून दिवस रात्र २४ तास मनाविरुद्ध देहविक्रीच्या तयारीत असलेल्या महिलांच्या वेदनेचं जगणं खरं, की ‘यांच्यामुळे समाज बरबाद झाला’ म्हणणाऱ्या पांढरपेशी वर्गाचं जगणं खरं
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मलबार पालक अष्टपैलू पालेभाजी

अनेक पालेभाज्या आपल्या आसपासच असतात, पण त्याच्याबद्दल फारशी माहिती नसल्याने आपण त्याचा वापर करत नाही. अशीच एक पालेभाजी मलबार पालक. डॉ. मानसी पाटील, मोबाईल –
सत्ता संघर्ष

घोषणा आणि वल्गना…

इंदिरा गांधींनी १९७१च्या निवडणुकीत ‘गरिबी हटाव’ची घोषणा केली. काँग्रेसच्या अनेक पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना दरवेळी गरिबी हटवणार अशी पुंगी वाजवली. काँग्रेसच्या काळात पन्नास वर्षांत
विश्वाचे आर्त

साधनेची लढाई नेमकी कशासाठी ?

साधनेतून स्वतःची ओळख करून घ्यायची असते अन् स्वतः आत्मज्ञानी व्हायचे असते. जीवन जगताना ही जाणिव सदैव राहावी यासाठी साधना आहे. अनुभुती घेऊन जीवन सुखकर करण्यासाठी
मुक्त संवाद

संस्कृतीची ‘दहशत’ स्त्रीलाच का ?

मैत्रिणींनो, या खोट्या सौंदर्याच्या कल्पनेतून आपण बाहेर पडायला हवं. ‘उठ वेड्या, तोड बेड्या’ म्हणून तुम्हाला स्वातंत्र्य दिलं तरीही फुलांच्या माळा समजून या गुलामीच्या साखळदंडांना अंगावर
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406