May 16, 2026
Home Page 289
काय चाललयं अवतीभवती

श्रीशब्द काव्यपुरस्कार 2024 जाहीर

नेज ( ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर ) येथील स्फूर्ती साहित्य संघाच्या वतीने कै. सत्यभामा भगवंत पोतदार यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या श्रीशब्द काव्य पुरस्कार 2024 ची
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ओल अनमोल आवानओल ग्रंथाविषयी…

‘ओल अनमोल आवानओल’ ग्रंथाविषयी अजय कांडर १९९० च्या पिढीतील महत्त्वाचे कवी. त्यांच्या ‘आवानओल’ या कवितासंग्रहातील कविता कृषिजन संस्कृतीतील बायांच्या भोगवट्याची वेदना – दुःख, भावविश्व मांडते
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

उन्हाची काहिली वाढणार ! ‘मान्सून वेळेआधी पोहोचणार

‘उन्हाची काहिली वाढणार!,’ ‘मान्सून वेळेआधी पोहोचणार!’ अंदमान ते केरळाकडे होणारी मान्सूनची वाटचाल सुद्धा वेगाने होवुन २८ ते ३ जून दरम्यानच्या कोणत्याही दिवशी मान्सून केरळ मध्ये
विशेष संपादकीय

फिंटरनेट – भविष्यातील क्रांतीकारी वित्तीय प्रणाली !

स्वित्झर्लंड मधील बीआयएस या मध्यवर्ती बँकेने ‘बहुस्तरीय आर्थिक परिसंस्था’ ( मल्टीपल फायनान्शियल इकोसिस्टीम्स) एकमेकांशी जोडून ‘फिंटरनेट’ सारखी अत्याधुनिक सार्वत्रिक डिजिटल वित्तीय प्रणाली कार्यान्वित करण्याची योजना
काय चाललयं अवतीभवती

राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार २०२२ आणि २०२३ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार २०२२ आणि २०२३ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन गडचिरोली जिल्ह्यातील नाट्यश्री साहित्य कला मंच या संस्थेतर्फे यावर्षी राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार २०२२
काय चाललयं अवतीभवती

‘मेघदूत’ पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन

‘मेघदूत’ पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन बार्शी (जि. सोलापूर) येथील कवी कालिदास मंडळाच्यावतीने कालिदास महोत्सवाचे औचित्य साधून कवीच्या पहिल्या संग्रहास ‘मेघदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या
काय चाललयं अवतीभवती

77 व्या कान चित्रपट महोत्सवामधील भारत पॅव्हेलियनचे उद्‌घाटन

कान महोत्सव, फ्रान्स येथील 77 व्या कान चित्रपट महोत्सवाच्या विविध विभागांमधील अधिकृत निवडीमुळे भारतासाठी हे वर्ष जादूमय ठरले असून, या महोत्सवातील भारत पॅव्हेलियनचे उद्‌घाटन करण्यात
काय चाललयं अवतीभवती

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने वकिलांना सुरक्षा अन् स्वातंत्र्य

सर्वोच्च न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे वकिलांना कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवल्याने देशातील १३ लाख वकिलीना न्याय मिळाला आहे .वकिलांच्या पेशाची तुलना इतर कोणत्याही कामाशी होवू शकत नाही
चलचित्र

ग्रामीण तरूण कशी करून घेतात उकाड्यापासून सुटका ?

ग्रामीण तरूण कशी करून घेतात उकाड्यापासून सुटका ? उन्हाळ्याच्या तडाख्यात… नदीवरील बंधाऱ्यात पोहण्याचा आनंद काही औरच असतो. वेदगंगा नदीत डुंबणारे हे भुदरगड तालुक्यातील तरूण सौजन्य
काय चाललयं अवतीभवती

लोककवी विठ्ठल वाघ काव्य पुरस्कार कवी ललित अधाने यांना जाहीर

लोककवी विठ्ठल वाघ काव्य पुरस्कार कवी ललित अधाने यांना जाहीर महाराष्ट्रातील नामवंत कवी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप तसेच इतिहासाचे गाढे अभ्यासक प्रसिद्ध
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406