कोरोना महामारीतून मुक्त झाल्यानंतर सुध्दा डॉक्टर, पोलीस, नर्स, वॉर्ड बॉय सर्व प्रशासकीय कर्मचारी, अधिकारी, सेवाभावी लोक,सफाई कामगार आणि शेतकरी या सर्वांचे स्थान अढळ राहण्यासाठी सर्वांनी
मातीलाही मरणकळा यावी आणि नापिक होऊन निरर्थक बनावी अशी मरणकळा वर्तमानात जगणाऱ्या माणसांच्या वाट्याला आली. हे दुःख पचवत माणूस भोवऱ्यात अडकलेला आहे. माणसांच्या जगण्याची दिशा
नैसर्गिक परागीभवनाचे कमी होत असलेले प्रमाण विचारात घेता आता कृत्रिम परागीभवनावर भर देणे गरजेचे ठरत आहे. यावर आय-सायन्समध्ये एक शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. यामध्ये झी.
दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना व चिली या दोन राष्ट्रातील पॅटॅगोनिया प्रदेश हा अॅडिज पर्वतरांजी, मोठे ग्लेसिअर्स, वाळवंट, विस्तिर्ण गवताळ प्रदेश अशा वैशिष्ठ्यांनी नटलेला आहे. भारतात तो
अरबी समुद्रात शुक्रवारी (ता. १४) कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्याची तिव्रता वाढून ते चक्रीवादळात रुपांतरीत होईल. या चक्रीवादळाचा प्रभाव रविवारी (ता. १६) महाराष्ट्र,
गारगोटी येथील लेखक, प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांचे अर्जुनाचे एकलव्यायन हे आत्मचरित्र वर्तमान पिढीला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी उर्जा मिळवून देणारे पुस्तक आहे. शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर
आंबा,काजू, रबर लागवडी साठी होणारी जंगली फळे देणार्या झाडांची तोड धनेश पक्ष्यांना अन्नासाठी अधिक लांबवर भटकंती करण्यास भाग पाडत आहे. एकंदरीतच सह्याद्रीच्या परिसरात असणार्या अधिवासाचे
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406