देवबाग किनारा – कार्ली नदी आणि अरबी समुद्रांचा संगम होणारा हे ठिकाण. मालवणपासून १२ किलोमीटर अंतरावर तर तारकर्लीपासून सहा किलोमीटरवर आहे. कोकणातील हा स्वर्गच असे
पहिल्या भेटीतच “माझीये जातीचा मज भेटो कोणी…’ अशी आस लावणारे. या माणसात सत्त्वयुक्त असे काहीतरी आहे, भौतिक सुखदु:खाच्या चौकटीत न बसणारा हा माणूस आहे. मूल्ययुक्त
घरीच औषधी वनस्पतींची लागवड करून त्यांच्यापासून आपण अनेक आजारांपासून मुक्ती मिळवू शकतो. यासाठी औषधी वनस्पतींची ओळख करून घेणे हे महत्त्वाचे आहे. निळा चित्रक, जिरॅनियम, रु
कोकण हे जैवविविधतेने नटलेली आहे. पण काही व्यक्ती ही जैवविविधता जोपासत आहेत. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. कोल्हापुरातील गार्डन्स क्लबने अशा ठिकाणी भेटी देऊन एक
दिवसेनदिवस इंधनाचे दर वाढत आहेत. इंधनाचे साठेही कमी होत असल्याने अन्य पर्याय शोधणे ही काळाची गरज आहे. त्यात पर्यावरण पुरक इंधनाचे स्त्रोतही शोधण्याची गरज आहे.
ललित साहित्यात बंजारा संस्कृती ही शिव्यांची संस्कृती असल्याचे म्हटले आहे. भुजंग मेश्राम यांच्या “उलगुलान’ काव्यसंग्रहातील कवितांत तसा उल्लेखही आहे. संशोधकांनी यावर कोणते मत मांडले आहे?
साैंदर्यासाठी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे आहे ? त्या जीवनसत्वाचे कार्य काय आहे ? बॅड कोलेस्ट्रोलची समस्या दुर करण्यात कोणते जीवनसत्व घ्यायला हवे ? महिलातील एनिमिया समस्यावर
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406