कोकणातील दापोली तालुक्यातील केळशी गावात, गणेशोत्सवात गौराईचे आगमन झाल्यावर पेटते पलिते (मशाली) घेऊन नृत्य करायची पिढ्यांपिढ्या चालत आलेली परंपरा आहे. पारंपरिक पद्धतीचा पलित्याचा हा नाच...
गणराया हे बुद्धीचे दैवत आहे. आपले करिअर घडविण्यासाठी मराठी तरुणांच्या झुंडी योग्य दिशेने कधी जाणार, हा खरा प्रश्न आहे. भाई-दादांच्या मागे धावाधाव, आंदोलने, घोषणाबाजी, हुल्लडबाजी...
वडणगेत ५० वर्षापूर्वी सुरू झालेली गणेशोत्सवाची परंपरा आज तिसऱ्या पिढीकडे चालत आली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वडणगेतील त्याकाळातील पिढीने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आहे. आज...
श्रीगणेशा हा आत्मरुपाच्या अनुभुतीपासून करायला हवा. येथून प्रारंभ केल्यानंतर सर्व विचार आत्मसात होतात. सर्व शक्तींची ओळख होते. सर्व विद्यांचे ज्ञान होते. सर्व विद्या हस्तगत होतात....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406