March 29, 2024

Tag : ज्ञानेश्वरी

विश्वाचे आर्त

दुष्काळी परिस्थितीत पाऊस पाडणे शक्य, पण…

पृथ्वीचे तापमान दोन अंशांनी वाढल्याचे शास्त्रज्ञ सांगत आहेत. या प्रश्नावर मात करण्यासाठी आता जनजागृतीची गरज आहे. शासकीय पातळीवरही याबाबत प्रयत्न होण्याची गरज आहे. राजेंद्र कृष्णराव...
विश्वाचे आर्त

भारतीय संस्कृती म्हणजे कमळ

प्रत्येक मानवानेही कमळाचे हे गुण घ्यायला हवेत. प्रत्येकाच्या जीवनात हा चिखल असतोच. त्या दुर्गंधीत कमळासारखे आपण आपले जीवन फुलवायला शिकले पाहीजे. जीवनात अनेक वाईट घटना...
विश्वाचे आर्त

शक्तीचा वापर योग्य कार्यासाठी हवा

तरुण शेतकऱ्यांच्यातील ही ऊर्जा योग्य कर्मासाठी वापरली जावी. शक्तीचा वापर योग्य ठिकाणी व्हायला हवा. हा आग्रह शेतकऱ्यांनी ठेवून शेतीत प्रगती साधायला हवी. आत्तापर्यंत अशाच सात्विक...
विश्वाचे आर्त

सीमेवरील जवानाप्रमाणे साधनेतही जागरूकता, दक्षता हवी

निसर्गाचा नियम मोडून कार्य करता येत नाही. नियम मोडू लागल्यानेच सध्या अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जागतिक तापमानवाढ हा त्यातीलच एक भाग आहे. पृथ्वीचे तापमान...
काय चाललयं अवतीभवती

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे विशेष पुरस्कार जाहीर

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे विशेष पुरस्कार जाहीर पुरस्काराकरिता चंदू पाटील, उदयपाल, अरूण झगडकर, अनिल चौधरी, सौ. उगे, भिमटे आदींची निवड राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय...
विशेष संपादकीय

श्री ज्ञानेश्वरीतील दुर्ग दर्शन

संदीप तापकीर हा मावळा दुर्ग पर्यटन करता करता आपल्या बांधवांना दर दिवाळीला दुर्गांच्या देशातून ही वैचारिक मेजवानी देत आहे. ट्रेकिंगवरील असा दिवाळी अंक काढावा हा...
काय चाललयं अवतीभवती

मातृमंदिरचे संत वाङ्मय पुरस्कार जाहीर

निगडी येथील मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे दरवर्षी संत वाड्.मय पुरस्कार देण्यात येतात. यंदा या उपक्रमाचे २४ वे वर्ष आहे. यंदाच्यावर्षीसाठी एकूण ३६ पुस्तके परीक्षणासाठी संस्थेकडे आली...
विश्वाचे आर्त

पिके, झाडांशी मैत्री केल्यास त्यांचीही भाषा समजते

मुलांना बालवयात केलेले प्रेम यामुळेच मुले मोठेपणी आपल्या आई-वडिलांची काळजी घेतात. तसे पिकेही त्यांच्या वाढीसाठी काळजी केल्याची परतफेड करतात. आई-वडिलांचे मुलांवरील प्रेम हे निरपेक्ष असते,...
विश्वाचे आर्त

आत्मज्ञानाच्या दिपावलीसाठीच ज्ञानेश्वरी पारायणे

गेल्या सात दशकात ज्ञानेश्वरी मात्र टिकून राहीली कारण त्यात ज्ञान सांगितले आहे. ज्ञानासाठी त्याचे वाचण केले जाते. त्याची पारायणे केली जातात. यामुळे हा ग्रंथ आजही...
विश्वाचे आर्त

देव तारी त्याला कोण मारी…

परिवर्तन हा निसर्गाचाच नियम आहे. मन हे इतके चंचल आहे. मन परिवर्तन इतक्या झपाट्याने होऊ शकते. मनातील याच बदलाचा विचार करून आपणातही असे सकारात्मक बदल...