December 14, 2025
Home » अमर हबीब

अमर हबीब

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकरी : एक विनोदी शोकांतिका

मित्रहो,भारतीय शेतकरी म्हणजे आपल्या घरच्या ‘किचनमधल्या’ कुकरसारखा आहे. रोज शिटी वाजते, पण जेवण तयार होतं का नाही — हे विचारायला कुणी धजावत नाही!सरकार म्हणतं, “शेतकऱ्याला...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कर्ज-बेबाकी कराच पण अशी करा

शेतकरी म्हणजे ज्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती आहे. यालाच असेही म्हणता येईल की, जे कुटुंब शेतीवर अवलंबून आहे ते शेतकरी. या व्याख्येनुसार कृषी क्षेत्रात राबणारे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील कशा ?

आवश्यक वस्तू कायद्याने भाव पाडण्याचे हत्यार सरकारच्या हातात दिले आहे. याच कायद्याच्या गर्भातून मार्केट कमिटी कायदा, आयात निर्यातीचे कायदे जन्माला आले. या कायद्याने शेतीमालाचा बाजार...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सेलचा असाही एक अर्थ …!

सेलचा असाही एक अर्थ …! सेल चा एक अर्थ आहे कोठडी. तुरुंगातल्या खोल्यांना सेल म्हणतात. जास्त खतरनाक असलेल्या कैद्याला अंडासेल मध्ये ठेवतात. योगायोग पहा ज्या...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकरी स्वातंत्र्याचा जाहीरनामा

शेतकरी आत्महत्या व यांच्या पाठीमागची नेमकी कारणे कोणती, हे सांगण्याचे काम या लहानशा पुस्तिकेने अत्यंत स्पष्टपणे केलेले आहे. “शेतकऱ्यांचे मरण त्याला कायदेच कारण” असे या...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांसाठी 18 जून हा का आहे काळा दिवस ?

परिशिष्ट-9 रद्द करावे याकडे लक्ष वेधण्यासाठी 18 जून हा दिवस ‘शेतकरी पारतंत्र्य दिवस’ अर्थात काळा दिवस म्हणून पाळला जातो. या दिवशी काळी फीत लावावी, घरावर...
काय चाललयं अवतीभवती फोटो फिचर विशेष संपादकीय वेब स्टोरी शेती पर्यावरण ग्रामीण विकास

१९ मार्च रोजी शेतकरी का करतात उपवास ?

भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणे हा सर्वात गंभीर प्रश्न आहे. याकडे गांभिर्याने पाहाणे गरजेचे आहे. आजही शेतकरी आंदोलने होत आहेत. हमीभावाचा प्रश्न असेल किंवा...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतीभान देणारे संमेलनाध्यक्ष अमर हबीब

21 व 22 जानेवारी 2023 रोजी घाटनांदुर येथे होत असलेल्या पहिल्या मृदगंध ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अमर हबीब यांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या मृदगंध...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ग्रामीण साहित्याने एल्गार पुकारण्याची गरज

पहिले मृदगंध ग्रामीण साहित्य संमेलन घाटनांदूर येथे २१ व २२ जानेवारी २०२३ रोजी होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अमर हबीब यांची निवड करण्यात आली आहे....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांचे साहित्य का नाही ?

आदीवासींचा उठाव झाला की त्यांची गाणी होतात, दलित चळवळीत तर खूप गाणी आहेत. स्त्रीवादी चळवळीलाही गाण्याची कधी वाणवा पडली नाही. शेतकरी आंदोलनात मात्र शेतकाऱ्यांचे गाणे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!