June 1, 2025
Home » इंद्रजीत भालेराव

इंद्रजीत भालेराव

मुक्त संवाद

विनोदकुमार शुक्ल : काळजातला लेखक

परवा विनोद कुमार शुक्ल यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आणि मला स्वतःलाच हा पुरस्कार मिळाल्याइतका आनंद त्या दिवशी झाला. इतका हा लेखक आत आत माझ्या...
मुक्त संवाद

‘रानमळ्याची वाट’ बावीस वाटांची

॥ ‘रानमळ्याची वाट’ बावीस वाटांची ॥ प्रसिद्ध कवी प्रा इंद्रजित भालेराव यांच्या ‘रानमळ्याची वाट’ या बालकवितासंग्रहात चिमुकला गोंधळी, ओढा, पोळा, आरींग मिरिंग, मळ्याची माती, गाय...
व्हिडिओ

गावाकडे चल माझ्या दोस्ता – इंद्रजीत भालेराव

॥ मोहनराव पाटील स्मृती व्याख्यानमाला ॥ व्याख्याते – इंद्रजीत भालेरावस्थळ – स्वामी विवेकानंद महाविद्यालय, शिरूर ताजबंद विषय – गावाकडे चल माझ्या दोस्ता निमित्त – मोहनराव...
मुक्त संवाद

॥ महदंबा : मराठी कवितेची मोठी माय ॥

जालन्याला झालेल्या महाचिंतनीच्या २८ व्या अधिवेशनातल्या पहिल्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात इंद्रजीत भालेराव यांनी दिलेले व्याख्यान … महदंबा, मराठी भाषेतील आद्य कवयित्री. मुक्ताबाई आणि जनाबाईच्या कितीतरी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

लेखकाविषयीची उत्सुकता शमवणारे पुस्तक

प्रकाश या अत्यंत हुशार असणाऱ्या मित्राचे पुढे काय झालं या आठवणीने लेखकाचा जीव व्याकुळ होतो. याउलट वर्गात ढ असणारा भीमा मात्र अंगच्या हुशारीने जनावराचा व्यापार...
व्हिडिओ

गावाकडे चल माझ्या दोस्ता – इंद्रजीत भालेराव

॥ गावाकडे चल माझ्या दोस्ता ॥ – इंद्रजीत भालेरावनिमित्त – राजर्षी शाहू व्याख्यानमाला, कागलआयोजक – कागल नगरपरिषद कागलदिनांक – २५ – १२ – २०२४चित्रीकरण –...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ज्वारीचे भूत, भविष्य आणि वर्तमान

॥ ज्वारीचे भूत, भविष्य आणि वर्तमान ॥ साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेला धनंजय सानप यांचा ‘ज्वारीची कहाणी’ हा ग्रंथ प्रकाशित झाल्याचं वाचलं तेव्हापासून मला प्रचंड उत्सुकता...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शोध शेती संस्कृतीचा…

शोध शेती संस्कृतीचा मानव ३५ लाख वर्षे शिकार अन् झाडाची फळे खाऊन जगत होता. पाच हजार वर्षापूर्वी पशुपालनाचे युग आले आणि त्यानंतर पाच हजार वर्षापूर्वी...
मुक्त संवाद

कबीरांची वैश्विकता जपणारे पुस्तक

कबीरांचा समग्र जीवनपट, त्यांची जीवन जगण्याची रीत, कबीरांचा समाजमनावर असलेला प्रभाव, कर्मकांडांऐवजी जगाला दिलेला कर्मानंद, लोकभाषेचा लहेजा, आपल्या वाट्याला आलेली लहान कामे करून निपुण बनण्याचा...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांचा कवी : तुकोबाकालीन शेती

॥ शेतकऱ्यांचा कवी : तुकोबाकालीन शेती ॥ एकनाथ महाराजानंतर तुकोबांचा कालखंड शंभर वर्षाच्या अंतराने येत असला तरी अजून परकीय सत्ता होतीच. त्यामुळे एकनाथकाळात जी समाजीक...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!