September 5, 2025
Home » शांतता

शांतता

विश्वाचे आर्त

आत्मसाक्षात्काराच्या दिशेने नेणं हाच योगमार्गाचा खरा हेतू

हें मन कैसें केवढें । ऐसें पाहों म्हणों तरी न सांपडे ।एऱ्हवीं राहाटावया थोडें । त्रैलोक्य यया ।। ४१२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ...
विश्वाचे आर्त

आपण विश्व होणे हीच खरी मोक्षप्राप्ती

म्हणोनि आपणपां विश्व देखिजे । आणि आपण विश्व होईजे ।ऐसे साम्यचि एक उपासिजे । पांडवा गा ।। ४०९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ –...
विश्वाचे आर्त

खरी विश्रांती आपल्या अंतर्मनातच

परतोनि पाठिमोरें ठाकें । आणि आपणियांतें आपण देंखे ।देखतखेंवो वोळखे । म्हणे तत्त्व तें मी ।। ३६६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – तें...
विश्वाचे आर्त

जेव्हा अंतःकरणात साक्षात्कार होतो..

जरि हे प्रतीति हन अंतरी फाके । तरी विश्वचि हें अवघें झाकें ।तंव अर्जुन म्हणे निकें । साचचि जी हें ।। ३२८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय...
विशेष संपादकीय

अजूनही जिवंत आहे गांधी…

गांधीना त्यांच्या हत्येनंतरही त्यांच्या प्रतिमेवर हल्ला करून पुन्हा पुन्हा मारलं जात आहे. एवढं करूनही गांधी शेवटी या जगात उरतोच ! तो का उरतो याचा ऊहापोह...
विश्वाचे आर्त

चैतन्यस्वरूप आत्मा’कडे नेणारा दिव्य मार्गदर्शक दीप

जें आकाराचा प्रांतु । जें मोक्षाचा एकांतु ।जेथ आदि आणि अंतु । विरोनी गेले ।। ३२१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – जें आकाराचा...
विश्वाचे आर्त

गुरूचे मौन आणि कृपा यातूनच खरी अनुभूती

अर्जुना एऱ्हवीं तरी । इया अभिप्रायाचा जे गर्वु धरी ।ते पाहें पां वैखरी । दुरी ठेली ।। ३१२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ –...
विश्वाचे आर्त

अंतःकरणातील दिव्यता प्रकटते तेव्हा…

तेथ नक्षत्र जैसें उलंडलें । कीं सूर्याचें आसन मोडलें ।तेजाचें बीज विरूढलें । अंकुरेंशीं ।। २२६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – त्या ठिकाणी...
विश्वाचे आर्त

स्मरण म्हणजे एक प्रकारचा अंतर्मनाचा जप

मग तेथ आपण । एकाग्र अंतःकरण ।करूनि सद्गुरुस्मरण । अनुभविजे ।। १८६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – मग तेथें आपण एकाग्र अंतःकरण करून...
मुक्त संवाद

या धार्मिक विद्वेषाचे काय करायचे ?

आपण प्रत्येक जण शाळेत असताना प्रतिज्ञा म्हणायचो, “भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत…” पण आपण आपल्याच बांधवांविषयी असे वर्तन करत आहोत की,...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!