आपण प्रत्येक जण शाळेत असताना प्रतिज्ञा म्हणायचो, “भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत…” पण आपण आपल्याच बांधवांविषयी असे वर्तन करत आहोत की,...
रंगात रंगले ते पण सारेच सारख्या ते रंगांचा उत्सव बाकीच्या हिरमुसला पूर्णच आहे उधळती रंग अपुलाच इतरांचा बेरंगचआहे खोडून काढण्याचे कंत्राट घेतलेले ओढून रंग त्यांचा...
वाड्याचा बंगला झाला, शेणाच्या सारवलेल्या जमिनींची जागा आता स्टाईलच्या फरशांनी घेतली आहे. पण या नव्या घरातील गारवाच नाहीसा झाला आहे. उन्हाच्या दाहकतेने पंख्याचा वाराही गरम...
जागतिकीकरणोत्तर समाज आणि पर्यायाने समाजातला प्रत्येक माणूस कुठल्या तरी बेटावर रहात असल्यासारखा दिसतो आहे. तो आपल्या समाजापासून, माणसांपासून, नातेसंबंधांपासून तुटून विलग झाल्यासारखा आहे. शहरयार यांची...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406