July 21, 2025
Home » साहित्य

साहित्य

काय चाललयं अवतीभवती

पद्म पुरस्कार – 2026 या वर्षासाठी नामांकनाची मुदत 31 जुलै 2025 पर्यंत

नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कार-2026 साठी नामांकने/शिफारशी 15 मार्च, 2025 पासून सुरू झाली आहेत. पद्म पुरस्कारांसाठी नामांकने स्वीकारण्याची शेवटची तारीख 31जुलै...
मुक्त संवाद

समाजभान बाळगणाऱ्या पत्रकाराचा प्रत्यय

जत्राटकर नेहमी ‘नाही रे’च्या बाजूने विषयाचा शोध घेत, भांडवलशाहीचे समर्थन करणारे गरिबांना पुन्हा खोल दरीत कसे ढकलत आहेत, याचे आकलन मांडतात. फेसबुक, व्हॉट्सअॅप यांसारख्या माध्यमांनी...
काय चाललयं अवतीभवती

39 वा राजर्षी शाहू पुरस्कार प‌द्मश्री डॉ. जब्बार पटेल यांना जाहीर

कोल्हापूर – राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट मार्फत गेली 38 वर्षे राजर्षी शाहूंना अभिप्रेत असणाऱ्या पुरोगामी विचारांचा प्रसार, प्रचार करण्याचे कार्य व त्यासाठी विविध व्याख्यानमाला...
काय चाललयं अवतीभवती

जागतिक पातळीवर लोककलांच्या वाट्याला दुर्दैवी वास्तव येतं – प्रा.सुरेश द्वादशीवार

रशियातील लोकनृत्य पाहायला रशियन नसतात, बाहेरचे पर्यटक असतात. मी नंदुरबार पासून देश, विदेशातील गडचिरोलीच्या सिरोंच्यापर्यंतचे आदिवासी पाहिले. ते गरिब, दरिद्री, कष्टकरी आहेत पण ते दुःखी,...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

आंतरविद्याशाखीय अभ्यासातून समग्रतेचा शोध शक्य – डॉ. दिलीप चव्हाण

कोल्हापूर – ‘आंतरविद्याशाखीय अभ्यास ही जगभर प्रचलित झालेली व मान्यता पावलेली अभ्यासप्रणाली आहे. भाषा आणि साहित्याचा संबंध अनेक विषयांशी, घटकांशी येतो. त्यामुळे भाषा आणि साहित्याचा...
काय चाललयं अवतीभवती

‘भाषा आणि साहित्याभ्यासाचे आंतरविद्याशाखीय स्वरूप’ या विषयावर नाइट कॉलेजमध्ये राष्ट्रीय चर्चासत्र

कोल्हापूर – येथील शिवाजी विद्यापीठ पुरस्कृत मराठी शिक्षक संघ आणि नाइट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सच्या मराठी विभागाच्यावतीने ‘भाषा आणि साहित्याभ्यासाचे आंतरविद्याशाखीय स्वरूपʼ या विषयावरील...
काय चाललयं अवतीभवती

राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा २०२४ आणि २०२५ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

गडचिरोली – येथील नाट्यश्री साहित्य कला मंच या संस्थेतर्फे राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा -२०२४ आणि २०२५ चे आयोजन केले आहे. नाट्यश्री तर्फे साहित्यिकांच्या साहित्यकृतींना प्रेरणा...
कविता

इतिहासाचे सादरीकरण

इतिहासाचे सादरीकरण ज्याला जसा पाहिजे तसा,इतिहास दामटला जातो.ऐतिहासिक दामटादमटीत,इतिहास चेमटला जातो. ज्या पाहिजे त्या रंगात,इतिहास रंगवला जातो.कधी अकलेचे तारे तोडून,इतिहास गुंगवला जातो. अजेंडा पक्का करूनच,इतिहास...
काय चाललयं अवतीभवती

लातूरच्या ल. र. फाउंडेशनचे साहित्य पुरस्कार जाहीर

लातूर जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक व आरोग्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे संघटन म्हणून ल. र. फाऊंडेशन ओळखले जाते. या फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी मराठीतील सर्वच साहित्यप्रकारांना राज्यस्तरीय...
कविता

पापणी

पापणी सानुल्या तुझ्या स्वप्नील नयनी पदर होतसे अवखळ पापणी मम अंतरी जरा पहा डोकावूनी सखे कधी होशील माझी राणी ? लकाकणारे डोळे चित्तचोर भोळे संवाद...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!