एकीकडे महात्मा गांधी यांना अभिवादन करायचे आणि ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ५१ वर्षे राष्ट्रध्वज फडकविला नाही, राष्ट्रध्वजाला अभिवादन केले नाही. त्यांचा गौरव...
विश्लेषण जून २०२२ मधे ठाकरेंच्या शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकावून एकनाथ शिंदे चाळीस आमदारांसह बाहेर पडले आणि उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचे सरकार कोसळले. स्वत: उद्धव...
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रिय मंत्रीमंडळाने डाळींमधील आत्मनिर्भरता अभियानाला मंजूरी दिली आहे. देशांतर्गत उत्पादनाला चालना देणारे आणि डाळींच्या उत्पादनातील स्वयंपूर्णतेच्या उद्देशाने...
इंडिया कॉलिंग भारत पाकिस्तान सामना बघण्याचे आकर्षण मोठे असते. पण यावेळी लोकांमधे फारशी उत्सकता नव्हती. भारताने सामना जिंकल्यावरही जसे नेहमी फटाक्यांची आतषबाजी नाक्या नाक्यावर, चौका-...
स्टेटलाइन मुख्यमंत्री नितीश कुमार हे आपले सरकार किती शिस्तप्रिय, पारदर्शक व सुशासन आहे हे सांगताना प्र्त्येक कार्यक्रमात लालूप्रसाद –राबडीदेवी सरकार असताना बिहार म्हणजे कसे जंगलराज...
देशात निर्माण होत असलेल्या अराजकाला रोखण्यासाठी इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली, असा युक्तिवाद काँग्रेस आजही करीत आहे. गेल्या अकरा वर्षांपासून देशात अघोषित आणीबाणी आहे असे राहुल...
विशेष आर्थिक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीला नुकतीच 11 वर्षे पूर्ण झाली. जागतिक पातळीवर आर्थिक शक्ती म्हणून उदयाला येत असताना देशांतर्गत पातळीवर काही निकषांवर...
जगात सुमारे ५० इस्लामिक देश आहेत. पैकी तुर्की व अजरबैजान या देशांनी भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानला पूर्ण ताकदीने साथ दिली. तुर्कीने दिलेल्या ड्रोनचा भारतावर हल्ला करण्यासाठी...
नवी दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले संबोधन… मराठीमध्ये सौदर्यही आहे, संवेदनाही आहे, समानताही आहे, समरसताही आहे, त्यात अध्यात्माचे...
सन २०२४ मध्ये अमेरिकेतील भारतीयांची संख्या ५४ लाखांवर पोहोचली आहे. अमेरिकेच्या लोकसंख्येच्या भारतीयांची संख्या १.४७ टक्के आहे. यातले ३४ टक्के लोक हे अमेरिकेत जन्मलेले आहेत....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406