राहुल गांधी वगळता काँग्रेसकडे सर्व राज्यात फिरणारे राष्ट्रीय नेते आहेत तरी कोण ? निवडणुका आल्या की काँग्रेस कार्यकर्ते एकत्र दिसतात पण तेही सत्तेसाठी जमतात. भाजपचे...
यंदा मात्र काँग्रेसचे १०० खासदार निवडून आले व विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळाले. ज्या राहुल गांधींची खासदारकी न्यायालयाच्या निकालानंतर गेल्या टर्ममध्ये रद्द झाली होती. सरकारी बंगला...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती, राधा कुमुद मुखर्जी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारसरणीचा प्रभाव आहे. वनवासी कल्याण केंद्र, सेवा भारती किंवा विद्याभारतीच्या माध्यमातून...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406