March 17, 2025

Shivaji University

स्पर्धा परीक्षा, शिक्षण

विचार नेमक्या, नेटक्या शब्दांत प्रभावीपणे कसे मांडावेत सांगणारं पुस्तक

सामाजिक माध्यमांपासून ते संगणकावरील मराठीच्या वापरापर्यंत सर्व अंगांची चर्चा आणि मार्गदर्शन करणारं हे पुस्तक. १९८५मध्ये प्रकाशित झालेली या पुस्तकाची पहिली आवृत्ती अवघ्या शंभरभर पृष्ठांची होती....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वडाचीच पूजा व्हावी !

आज रूढी-परंपरांच्या नावाखाली झाडांची कत्तल होते. झाडाचे नुकसान होते. कापलेल्या सर्व फांद्या विकल्याही जात नाहीत. राहिलेल्या फांद्यांचे ढीग बाजारात आणि रस्त्यावर पडतात. म्हणजेच कचरा वाढतो....
सत्ता संघर्ष

सर्वांसाठी शिक्षण यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करणारा राजा राजर्षी शाहूः मेणसे

शाहू महाराजांनी सत्तेची सुत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या संस्थानाच्या प्रगतीसाठी वेगवेगळ्या अंगाने प्रयत्न सुरु केले. शेती, व्यापारासह कला या सर्व गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिले. ५७१ संस्थानिक...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

थेंबाथेंबात आहे जीवन !

२२ मार्च २०२३ जागतिक जल दिनानिमित्त… प्रत्येकाचा नदीवर तितकाच अधिकार आहे, आपणास जसे स्वच्छ पाणी मिळते आपण वापरतो, तसे ते त्यांना मिळाले पाहिजे आणि वापरता...
गप्पा-टप्पा

राजर्षी शाहू हे शिक्षणाच्या आधाराचा वड – तारा भवाळकर

राजर्षी शाहू हे स्त्री बहुल कुटुंबात जन्मलेला संवेदनशील मुलगा – तारा भवाळकर राजर्षी शाहु महाराज यांचे स्त्री विषयक कार्य यावर तारा भवाळकर यांनी मांडलेले विचार…...
काय चाललयं अवतीभवती

राजर्षी शाहुंचा भर विकेंद्रीकरणावर होता – भालचंद्र मुणगेकर

महाराष्ट्रात शाहू महाराजांमुळेच लोककल्याणकारी राज्याची प्रस्थापना: डॉ. भालचंद्र मुणगेकर पुरोगामी विचारांवर हल्ले होत असताना त्यांचा आक्रमक विचारांनी प्रतिरोध केला जाणे गरजेचे आहे. क्रांती आणि प्रतिक्रांतीचे...
संशोधन आणि तंत्रज्ञान

राजर्षी शाहूंच्या जडणघडणीत गुरू फ्रेझर यांचा महत्त्वाचा वाटा: डॉ. यशवंतराव थोरात

राजर्षी शाहू स्मृती शताब्दी परिषद फ्रेझर यांनी तेरा वर्षांमध्ये अवघ्या तीन राजकुमारांना शिकविले. त्यामध्ये शाहू महाराजांसह भावनगरचे भावसिंगजी महाराज आणि म्हैसूरचे कृष्णराज वाडियार यांचा समावेश...
विशेष संपादकीय

हवेचे प्रदूषण गांभिर्याने घेण्याचा विषय

एकूणच काय जागतिक पातळीवर हवा प्रदूषणात महासत्ता बनल्याच्या अविर्भावात मिरवणाऱ्या चीनने आघाडी घेतली आहे. याचे कारण म्हणजे प्रत्येक राष्ट्राला, राष्ट्रातील बहुतांश नागरिकांना स्वार्थाने पछाडलेले आहे....
संशोधन आणि तंत्रज्ञान

चॅट जीपीटीचे तूफान !

चॅट जीपीटी परिपूर्ण नाही. माहिती मिळविण्यासाठी त्याची मदत नक्की होते. पण ही माहिती खरी की खोटी याची जबाबदारी चॅट जीपीटी घेत नाही किंवा मशीनकडे माहितीची...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

…तर सन २१००पर्यंत पृथ्वीचे तापमान २.८ ते ६ अंश सेल्सिअसनी वाढेल – सोळंकी

ऊर्जा संवर्धनाच्या मोहिमेला जनआंदोलनाचे स्वरुप यावे: ‘सौरमानव’ चेतनसिंग सोळंकी भारतभ्रमण मोहिमेअंतर्गत शिवाजी विद्यापीठास भेट; विशेष व्याख्यान कोल्हापूर: ऊर्जा संवर्धनविषयक मोहिमेला जनआंदोलनाचे स्वरुप आल्यासच ते यशस्वी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!