December 12, 2025
Home » Spiritual Knowledge

Spiritual Knowledge

विश्वाचे आर्त

परमानंदाचे तरंग घेऊन आलेली देववाणी…

तियें प्रमेयाचींच हो कां वळलीं । की ब्रह्मरसाचां सागरी चुंबुकळिली ।मग तैसींच का घोळिली । परमानंदें ।। १८८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ –...
विश्वाचे आर्त

स्वतःच्या सत्यरूपाशी एकरूपता हेच अंतिम कार्य

पै जो जिये देवतांतरीं । भजावयाची चाड करी ।तयाची ते चाड पुरी । पुरविता मी ।। १४३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – परंतु,...
विश्वाचे आर्त

हेच ज्ञान, हेच प्रेम, अन् हेच मोक्ष

म्हणोनि आपुलालिया हिताचेनि लोभे । मज आवडे तोही भक्त झोंबे ।परी मीचि करी वालभें । ऐसा ज्ञानिया एकु ।। ११९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा...
विश्वाचे आर्त

वाणी म्हणजे साक्षात ज्ञानाची गंगा

जयाचेनि बोलें धर्मु जिये । दिठी महासिद्धीतें विये ।देखे स्वर्गसुखादि इयें । खेळु जयाचा ।। १०३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – ज्याच्या बोलण्याने...
विश्वाचे आर्त

आत्मज्ञान म्हणजे केवळ वैयक्तिक मोक्षप्राप्ती नव्हे, तर… ( एआयनिर्मित लेख )

अथवा ज्ञान कीर आपु नोहे । परी ते चाड एकी जरी वाहे ।तरी तेथ जिव्हाळा कांही आहे । प्राप्तीचा पैं ।। १९५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय...
विश्वाचे आर्त

मनातील विकारांचे खडे साधनेने दूर करणे शक्य

धीर सुटावा अशी वादळे प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात. पण धीर हा सुटू द्यायचा नसतो. अशा कालावधीत योग्य मार्गदर्शन अन् योग्य मार्गाची निवड ही खूप महत्त्वाची...
विश्वाचे आर्त

बोधातूनच गुरू शिष्याला आत्मज्ञानी करतात

आत्मज्ञान हे बोधानेच शिकता येते. यासाठीच हे शास्त्र शिकण्यासाठी आत्मज्ञानी गुरूची गरज आहे. आत्मज्ञानी गुरूकडूनच हे शास्त्र समजू शकते. यासाठी आत्मज्ञानी संताचे शिष्यत्व पत्करायला हवे....
विश्वाचे आर्त

आत्मज्ञानाचे बीज स्वतंत्र करण्यासाठीच साधनेने मनाची मळणी

साधनेत पाठ शेकली जाते. त्यातून बाहेर पडणाऱ्या या उष्णतेने मनातील कठीणातील कठीण अशुद्ध विचारही जाळून टाकले जातात. दूर होतात. शुद्ध, सात्त्विक विचारांचा झरा मग मनात...
विश्वाचे आर्त

विज्ञानात्मक भावातूनच आध्यात्मिक प्रगती

विषयांचे ज्ञान ते विज्ञान. आत्माचे ज्ञान ते आत्मज्ञान. विषयांचे ज्ञान आणि आत्मज्ञान यातील फरक आपण जाणायला हवा. आपल्या दैनंदिन गरजेच्या हव्यासापोटी आपण विविध विषयांच्या मागे...
विश्वाचे आर्त

आत्मज्ञानी शिष्य व्हावा यासाठीच संग्राम

मादुगरी मागूण स्वतःची आत्मज्ञानी शिष्यांसाठीची ही चळवळ ते पुढे नेत असतात. समाजाला ज्ञानी करणे, समाज जागृत करणे हेच त्यांचे कर्म असते. समाजाची स्वच्छता, मनाची स्वच्छता...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!