July 16, 2025

ज्ञानेश्वरी

विश्वाचे आर्त

शब्दातीत मौनच उघडते अंतिम सत्याचे दार

ते ओंकाराचिये पाठी । पाय देत उठाउठी ।पश्यंतीचिये पाउटी । मागां घाली ।। ३०३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – ती ओंकाराच्या पाठीवर तत्काळ...
विश्वाचे आर्त

…’मीपणा’ हरवतो अन् ‘ईश्वरपणा’ प्रकट होतो

मग जालंधर सांडी । ककारांत फोडी ।गगनाचिये पाहाडीं । पैठी होय ।। ३०२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – मग ती प्राणवायुरूप शक्ति जालंधर...
विश्वाचे आर्त

प्राणाची चैतन्याशी एकरूपता

पाठीं आपण एकला उरे । परि शरीराचेनि अनुकारें ।मग तोही निगे अंतरे । गगना मिळे ।। ३०० ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – नंतर...
विश्वाचे आर्त

ज्ञानदेवांच्या दृष्टिकोनातून सूक्ष्म योगाची अनुभूती

पृथ्वीतें आप विरवी । आपातें तेज जिरवी ।तेजातें पवनु हरवी । हृदयामाजी ।। २९९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – पृथ्वीला पाणी नाहीसें करतें....
विश्वाचे आर्त

लय म्हणजे नाश नव्हे, तर एकत्व

ऐकें शक्तीचें तेज लोपे । तेथ देहींचे रूप हारपे ।मग तो डोळियांचि माजि लपे । जगाचिया ।। २९३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ –...
विश्वाचे आर्त

जिथे ध्यानच उरत नाही – त्या समाधीची ओळख

एखादं संगणकप्रणाली सुरू असेपर्यंत त्यात ऑपरेटिंग सिस्टीम असते, विविध प्रोग्रॅम्स असतात. पण जर आपण ते मशीन बायपास करून, एकदम हार्डवेअर लेवलवर जाऊन सर्व नियंत्रण घेऊ,...
विश्वाचे आर्त

‘शून्य’ म्हणजे रिकामेपणा नव्हे, तर ‘अस्तित्वाच्या पलीकडील अस्तित्व

जे शून्यलिंगाची पिंडी । जें परमात्मया शिवाची करंडी ।जे प्राणाची उघडी । जन्मभूमि ।। २७३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – जी निराकार परमात्म्याचें...
विश्वाचे आर्त

योगमार्ग हा मृत्यूच्या भीतीच्या पार जाण्याचा मार्ग

तैसें शरीर होये । जे वेळीं कुंडलिनी चंद्र पिये ।मग देहाकृती बिहे । कृतांतु गा ।। २५९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – ज्यावेळी...
विश्वाचे आर्त

ध्यान म्हणजे चित्तशुद्धीची कला अन् आत्मप्राप्तीचा अद्वितीय मार्ग

इडा पिंगळा एकवटती । गांठी तिन्ही सुटती ।साही पदर फुटती । चक्रांचे हे ।। २४४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – इडा व पिंगळा...
विश्वाचे आर्त

श्वासाचा साक्षात्कार

नासापुटौनि वारा । जो जातसे अंगुळें बारा ।तो गचिये धरूनि माघारा । आंतु घाली ।। २३६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – दोन्हीं नाकपुड्यांतून...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!