देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त… देवेंद्र फडणवीस आपल्या चाणक्यनीतीने कशी कुणावर मात करतील, याचा अंदाज व्यक्त करणे खूप कठीण आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत उबाठा सेना, राष्ट्रवादी...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या जेलमध्ये आहेत पण ते निवडणूक प्रचार काळात म्हणाले होते, आम्ही मुलांना मोफत शिक्षण देतो, मोफत उपचार करतो. त्यामुळे करदात्यांची...
आपला विजय झाला की, तुम्हाला तुमची मते संभाळता आली नाहीत म्हणून अभिमानाने सांगायचे आणि आपला पराभव झाला की, त्यांनी आमदारांना वीस-पंचवीस कोटी दिले म्हणून ओरडा...
डझनभर महापौर आले व गेले, तेवढेच मुख्यमंत्री सत्तेवर आले. कारभारी बदलले व नवीन आले पण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगराची काळजी सत्ताधाऱ्यांनी पुरेशी घेतली...
चेंगराचेंगरीत मरण पावलेल्यांमध्ये आग्रा, मथुरा, पिलभित, कासगंज, अलिगड येथील बाबाचे अनुयायी असल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी प्रयागराज कुंभ मेळ्यात ४० भाविकांचा मृत्यू झाला होता. रतनगडच्या नवरात्री...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती, राधा कुमुद मुखर्जी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारसरणीचा प्रभाव आहे. वनवासी कल्याण केंद्र, सेवा भारती किंवा विद्याभारतीच्या माध्यमातून...
सुडाच्या भावनेने काम न करता, आपल्या कामातून विरोधकांना उत्तर द्यायचे हा त्यांची कार्यपद्धती आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना प्रथमच मतदारांना सामोरे गेली. शिवसेनेने...
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपचे प्रथमच कमळ फुलले, त्यामागे अनेकांचे हात आहेत, पण भाजपचे लढाऊ नेते आमदार नितेश राणे यांची कल्पकता, मेहनत, आखणी, स्ट्रटेजी ही सर्व आश्चर्यकारक...
लोकसभा निवडणुकीत महाघाडीने राज्यात आश्चर्यकारक यश संपादन केले वर महायुतीला धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. ज्या मतदारांनी २०१४ व २०१९ मध्ये भाजपला धुवांधार मतदान करून केंद्रात...
लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले नाही. पण ओडिसा व तेलंगणात विधानसभा निवडणुकीत भाजपची शक्ती वाढली. ओडिसामध्ये तब्बल २४ वर्षांनी नवीन पटनाईक यांची मक्तेदारी मोडीत निघाली...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406