September 8, 2024

Month : August 2022

स्पर्धा परीक्षा, शिक्षण

मोठी स्वप्नेच आयुष्य घडवितात…

जीवन जगण्याची कला यामध्ये जॉर्ज क्रुज यांचे विचार ऐकण्यासाठी क्लिक करा…...
मुक्त संवाद

प्रगल्भ प्रतिभेचा आविष्कार: आवडलं ते निवडलं

प्रत्येकाची आवड आणि निवड वेगळी असते. भौतिक सुखाच्या वस्तूत आणि ऐशआरामात लोळणाऱ्या लोकांनाही कोरोना काळानं शिकवलं की आपलं भावनिक सुख हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि...
मुक्त संवाद

Neettu Talks : भावनावर कसे नियंत्रण मिळवायचे ?

भावनांवर कसे नियंत्रण मिळवायचे ? याबद्दल जाणून घ्या टीप्स डॉ. नीता नरके यांच्याकडून…...
मुक्त संवाद

बोराडे गुरुजींनी दाखविली ‘शाळेची वाट’

संग्रहातील सहापैकी तीन कथा ह्या नायिकाप्रधान आहेत. ग्रामीण मुलींचे मनोबल वाढविणा-या ह्या कथा आहेत. स्त्रीसक्षमीकरणाचा संदेश देणाऱ्या ह्या कथा आहेत. सहकार्य, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, समजूतदारपणा...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नर्सरी आणलेली रोपे जगत नाहीत ? यावर उपाय…

नर्सरीमधून आणलेली रोपे किंवा झाडे बऱ्याचदा जगत नाहीत ? असे का होते ? यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी ? याबाबत टिप्स जाणून घ्या स्मिता पाटील...
काय चाललयं अवतीभवती

अक्षरबंध फाउंडेशनचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

लक्ष्मण महाडिक, ज्योती सोनवणे, रमेश रावळकर, वीणा रारावीकर, राजेंद्र उगले, प्रसाद ढापरे, डॉ.स्मिता दातार, डॉ. राजेंद्र राऊत यांच्या साहित्य कृतींना पुरस्कार जाहीर शं.क.कापडणीस यांना जीवनगौरव...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गहू किंवा मेसलिन पिठाच्या निर्यात धोरणात सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी

गहू किंवा मेसलिन पिठाच्या निर्यात धोरणात सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीच्या...
काय चाललयं अवतीभवती

हिरण्यकेशी भव्य दहीहंडी…

हिरण्यकेशी भव्य दहीहंडी महोत्सवामध्ये नेताजी पालकर व्यायामशाळाचे पथक विजयी ठरले. दहहंडी फोडतानाचा थरार पाहण्यासाठी करा व्हिडिओवर क्लिक...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

..हा तर सरकारी दरोडेखोरीचा कायदा

भारतातील आवश्यक वस्तू कायद्यासारखा कायदा जगात अन्य देशात नाही. हा कायदा १९५५ साली आला व पुढे इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १९७६ साली तो संविधानाच्या परिशिष्ट...
फोटो फिचर

कोळकेवाडीतील प्रयोगशील उपक्रमांची भूमी

काय झाडी, काय डोंगर दिसायला खूप चांगले वाटतात. मन प्रसन्न होते. पण या डोगरात, या झाडीत राहाणाऱ्या माणसांचे कष्ट अन् दुःख कधी जाणून घेण्याचा प्रयत्न...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!