May 17, 2026
Home Page 262
मुक्त संवाद

एकल महिला नाही स्वतंत्र महिला

संसाराच्या नावाखाली स्वतःची गुणवत्ता हळूहळू संपून टाकत प्रत्यक्षात जोडीदार असूनही मनातून एक एकट्या जगणाऱ्या महिलांसमोर एकल जगणाऱ्या महिला आता आदर्श वाटू लागल्या आहेत. म्हणूनच त्यांना
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अर्थसंकल्पाचा काय होईल परिणाम ? किसानसभेने व्यक्त केली चिंता

केंद्रीय अर्थसंकल्पावर किसानसभेची जोरदार टीका केंद्रीय अर्थसंकल्प स्पष्टपणे केंद्रीकरणाचा आणि राज्यांच्या संघराज्य अधिकारांचे उल्लंघन करणारा आहे. शेती व्यवसायांचा नफा वाढवण्यासाठी शेतीच्या कॉर्पोरेटायझेशनकडे एक स्पष्ट मोहीम
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

माती सुधारक अन् त्याचे विविध प्रकार

माती, हवा आणि पाणी शुद्ध असेल तरच जीवन शुद्ध आणि आनंदी राहील. यासाठी जमिनीची काळजी ही घ्यायलाच हवी. मातीचे पर्यावरण, आरोग्य हे यासाठीच अभ्यासायला हवे.
कविता

करतोय का आम्ही आमचं जगणं सुकर

रचना यांची ही आत्मचिंतन करायला लावणारी कविता अन् त्यावर नांदेड येथील छाया बेले यांनी केलेली स्पष्टीकरण… सकाळी सकाळीगुलाबजलची बाटलीसाफ करण्यासाठीसवयीनंलिक्विड सोप ओतलंप्रत्येक बाटलीसाफ करताना वापरतात
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

रायवळसह अनेक देशी वृक्ष नष्ट होतायेत

🥭🥭रायवळ आंबे 🥭🥭 आठवणी अशा असाव्याआठवणी अशा जपाव्याउघडता कुपी अत्तरांचीसुगंध नभी दरवळावा 🥰 “आंबा ” मुबलक प्रमाणात संपूर्ण भारतात उत्पादीत होणारे फळ, त्यातही कोकणसाठी अभिमानाची
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कृषी क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत सरासरी वार्षिक वाढीचा दर 4.18 टक्के – आर्थिक पाहाणी अहवाल

कृषी क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत सरासरी वार्षिक वाढीचा दर 4.18 टक्के नोंदवला गेला : आर्थिक सर्वेक्षण नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री  निर्मला सीतारामन यांनी संसदेत
पर्यटन फोटो फिचर

युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्रासाठी भारत देणार एक दशलक्ष डॉलर्सचे योगदान

जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्राच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी एस. जयशंकर जी, गजेंद्र सिंह शेखावत जी, युनेस्कोच्या महासंचालक ऑद्रे
काय चाललयं अवतीभवती

पसायदान प्रतिष्ठान गुहागरचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

पसायदान प्रतिष्ठान गुहागरचे राज्यस्तरीय पुरस्कार शरद तांदळे, झिंजाड, रमेश सरकटे, भास्कर हांडे यांना जाहीर रत्नागिरी – गुहागर येथील पसायदान प्रतिष्ठानच्यावतीने नुकतेच राज्यस्तरीय कविता व कादंबरी
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

एकनाथ पाटील यांची कविता सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

इस्लामपूर – सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कला आणि वाणिज्य विद्याशाखांच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात येथील कवी एकनाथ पाटील यांच्या कवितेचा समावेश करण्यात आला
काय चाललयं अवतीभवती

पुरस्कारासाठी बालसाहित्य पाठविण्याचे आवाहन

सोलापूर – येथील अखिल भारतीय साने गुरूजी कथामाला जिल्हा समितीच्यावतीने पुरस्कारासाठी बालसाहित्य पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष अशोक खानापूरे यांनी दिली आहे.
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406