February 14, 2026
Home Page 306
विश्वाचे आर्त

भयमुक्त मनाने साधना करण्याची गरज

साधना करताना शरीर अवघडल्यासारखे होते. अनेक ठिकाणी वेदना उत्पन्न होतात. बऱ्याचदा शरीर जड होते. अशामुळे साधनेवर याचा परिणाम होतो. या घटनांनी मनात भय उत्पन्न होते.
पर्यटन फोटो फिचर वेब स्टोरी व्हिडिओ

अबब..५५ फुटी देवमाशाचा सांगाडा…अन् बरंच काही..

रत्नागिरी येथील मत्स्यालयाला व संग्रहालयास भेट दिल्यास आपल्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडेल. त्यासाठी आपले रत्नागिरीत निश्चितपणे स्वागत आहे.. एक पर्यटक..अभ्यासक..जिज्ञासू अन् विद्यार्थी म्हणून..! प्रशांत सातपुतेजिल्हा
विश्वाचे आर्त

फसवणूक होऊ नये यासाठीच अभ्यासाची गरज

फसवणूक होऊ नये यासाठीच दक्षता, जागरूकता ही महत्त्वाची आहे. अनेकदा आपण आमिषांना बळी पडतो. यापासून दूर राहाण्यासाठीच योग्य ती खबरदारी ही घ्यायला हवी. जागरूक राहूनच
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

🧅 कांदा – अन्नद्रव्ये व्यवस्थापन 🧅

🧅 कांदा – अन्नद्रव्ये व्यवस्थापन 🧅 अपेक्षित उत्पादन येण्यास कांदा पिकासाठी प्रति एकरी 8 ते 10 टन चांगले कुजलेले शेणखत वापरावे. शेणखत पसरवून नांगरट करून
फोटो फिचर वेब स्टोरी व्हिडिओ शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जाणून घ्याः सुधारित कृषि अवजारे व यंत्रे ( भाग -१ )

राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठातर्फे विकसित सुधारित कृषि अवजारे व यंत्रांबाबत जाणून घ्या…
कविता

विवेकबोधाची दाटी

नवलाख झाडी: अंजनाबाईची कविता झाडीबोलीतील साधे शब्द, अंतःकरणाला हात घालणारी झाडी शब्दकळा आणि वर्णन करण्याकरता वापरलेली ओवी छंद त्यामुळे अंजनाबाईंची कविता थेट हृदयाला भिडते, मनाला
काय चाललयं अवतीभवती विशेष संपादकीय

वैमानिकांच्या तुटवड्यापोटी “अकासा” अडचणीत?

भारताचे नागरी हवाई क्षेत्र गेल्या काही वर्षात फार मोठ्या वेगाने विस्तारलेले आहे.अनेक नवीन कंपन्यांचा उदय झाला. विमान चालवण्यास प्राशिक्षित व मान्यताप्राप्त वैमानिक आवश्यक असतो. आपल्याकडे
मुक्त संवाद

सहकारी गृहनिर्माण संस्था – पार्किंग एक समस्या ?

सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील पार्किंग संदर्भात लोकांमध्ये जागरूकता यावी यासाठी हा लेख लिहिण्याचा प्रपंच.                                            सौ. सरीता सदानंद पाटीलवेदांत कॉम्प्लेक्स ठाणे (प)      शहरांचा विकास झाला
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

स्वामीनाथन कमिशनच्या मागण्या लागू करणे ही खरी श्रद्धांजली

स्वामीनाथन यांनी देशात गहु आणि तांदुळ उत्पादनात क्रांती घडवली. स्वामीनाथन कमिशन लागू करा ही प्रत्येक शेतकऱ्याची मागणी असते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवा अशी मागणी करणारे स्वामीनाथन
गप्पा-टप्पा

अड्याळ टेकडीचे लक्ष्मणदादा नारखेडे : काही स्मृतीपुष्प

अड्याळ टेकडीचे लक्ष्मणदादा नारखेडे : काही स्मृतीपुष्प श्री गुरुदेव आत्मानुसंधान भूवैकुंठ अड्याळ टेकडीचे कार्यानुभवी आचार्य ब्र. लक्ष्मणदादा नारखेडे यांचा सहवास मला झाडीपट्टीत असतांना अनेकदा लाभला.कर्मयोगी
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓