February 16, 2026
Home Page 519
संशोधन आणि तंत्रज्ञान

ट्विटरच्या माध्यमातून भाषांचा विकास

2006 मध्ये ट्विटरची सुरुवात झाली. त्यावेळी ट्विटरवर शिका, शिकवा, शिक्षण, शिक्षित करा, शैक्षणिक या शोध संज्ञा वापरल्या जात होत्या. बऱ्याच अभ्यासकांच्या मते ट्विटर हे विशेषतः
विश्वाचे आर्त

जें जें कर्म निपजे । निवांतचि अर्पिजे । माझ्या ठायी ।।

वर्षात एकदाच साजरा होणारा देवाचा उत्सव वर्षभर आनंद देऊन जातो. सेवा ही करवून घेतली जाते. त्यांची इच्छा असेल तर त्या सेवेचा लाभ आपणाला मिळतो. हे
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महाराष्ट्रातील बदललेली शेती…

महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने महाराष्ट्र हिरक महोत्सव व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील बदललेली शेती यावर कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी अनमोल विचार मांडले. त्यातील काही
मुक्त संवाद

वाघीणच ती…

रात्री डिस्कवरीचं चॅनल पाहत होतो. एक वाघीण आणि तिची पिलं . मोठी गोजिरवाणी होती पिलं . वाघीण त्या पिलांचा सांभाळ करत होती. शिकार करायला शिकवत
मुक्त संवाद

देवघरातील निरांजने…

सहधर्मचारिणी हा शब्द किती छान आहे …! . बायको, पत्नी, सखी, मैत्रीण, प्रेयसी हे सगळे वेगवेगळे अर्थ आणि अर्थाचे वेगवेगळे पदर असणारे शब्द. पण लग्न
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

बोन्साय कसे करायचे ?…( व्हिडिओ)

बोन्साय कसे करायचे ? त्यासाठी कोणते साहित्य लागते ? कोणत्या प्रकारच्या कुंड्या वापरल्या जातात ? कोणत्या प्रकारची झाडे वापरली जातात ? त्याचे कटिंग कसे केले
काय चाललयं अवतीभवती

‘सावनी रविंद्र’ ला ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका’ पुरस्कार

६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात गायिका ‘सावनी रविंद्र’ने पटकावला ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका’ पुरस्कार सुमधूर गळ्याची प्रसिद्ध गायिका ‘सावनी रविंद्र’ हीला ‘६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’
मुक्त संवाद

अवघाची संसार…

सगळी कामे पैशाने होत नाहीत. काही ठिकाणी माणसाला माणुस हवा. आणि क्वचित मग मानसोपचार तज्ञांची मदतही भरमसाठ फी देवून घेतली जाते. जो सल्ला आईवडील किंवा
मुक्त संवाद

Neettu Talks : आला उन्हाळा ! अशी घ्या काळजी..

उन्हाळ्यात कोणती काळजी घ्यायला हवी ? काय खायला हवे ? काय प्यायला हवे ? कोणते खाणे टाळायला हवे ? उन्हाळ्यात वजन कसे कमी करता येते
काय चाललयं अवतीभवती

प्राथमिक शिक्षणक्षेत्राची उंची वाढवू पाहणारे पुस्तक

अल्प शब्दांत मोठा आशय व्यक्त करणारऱ्या काही शिक्षकांचे विचारही या पुस्तकात समाविष्ट केलेले आहेत. उत्तम बांधणी, आकर्षकपणा, सचित्रपणा यामुळे हे पुस्तक वाचनीय झाले आहे शिवाय
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓