April 6, 2026

इये मराठीचिये नगरी

मराठी विचारांची डिजिटल नगरी

जाहीरातचे दर फलक

१. Call To Action (CTA) Banner जाहीरात

वेबसाइटच्या वरच्या भागात दिसणारा मोठा आकर्षक बॅनर

कालावधी जाहीरात दर
१ महिना ₹ २,०००
३ महिने ₹ ५,०००
६ महिने ₹ १०,०००

२. Sponsored Advertisement Banner (Home Page Content)

कालावधी जाहीरात दर
१ महिना ₹ ५००
३ महिने ₹ १,५००
६ महिने ₹ ३,०००

जाहीरातीसाठी संपर्क

व्यवस्थापक, इये मराठीचिये नगरी वेब पोर्टल
श्री अथर्व प्रकाशन

संपर्क – ९०११०८७४०६

```
Home Page 520
काय चाललयं अवतीभवती फोटो फिचर स्पर्धा परीक्षा, शिक्षण

Photos : कोल्हापुरचा पैलवान कलाकार प्रथमच हिंदी मालिकेमध्ये…

कोल्हापूरचा हा मराठी कलाकार हिंदीमध्ये आपले करिअर करण्यासाठी धडपडतो आहे. युवा कलाकार असणाऱ्या जितेंद्र पोळ यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मुंबईत जाऊन स्वतः काम
काय चाललयं अवतीभवती

महिलेला न्याय देण्यासाठी पाथ फाऊंडेशनची धडपड…

कोल्हापूर जिल्ह्यातील वासनोली जोगेवाडी धनगरवाड्यातल्या गरोदर महिलेच्या प्रश्नावर पाथ फाउंडेशनने मोफत कायदेशीर मदत देऊ केली आहे. या प्रश्नी थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात याबाबतची तक्रार दाखल
काय चाललयं अवतीभवती

तरुणाईच्या भावनेतून साकारलेला कोरोना काळातील दस्तऐवज

पुस्तक परिचय आणि परिक्षणासाठी आपणही आपली पुस्तके जरुर पाठवा आम्ही त्याची जरूर दखल घेऊ आणि योग्य ती प्रसिद्धी देऊ…पुस्तके पाठविण्याचा पत्ता –राजेंद्र कृष्णराव घोरपडे, संपादक,
मुक्त संवाद

Neettu Talks : आरोग्यासाठी दही का आवश्यक आहे ?…

दही हा प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे. आहारात दह्याचा वापर नियमित केल्यास कोणते फायदे होतात ? दह्यामध्ये कोणते घटक असतात ? त्याचे काय फायदे आहेत ?
सत्ता संघर्ष

कपिल पाटील यांच्या संघर्षाची पंधरा वर्षे

विधान परिषदेतील आमदारकी दिखाव्यासाठी कपिल पाटील यांनी कधी खर्ची पाडली नाही. विषय किती विदारक असो वा विधायक, राजकीय असो की सांस्कृतिक कपिल पाटील यांची वाणी
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

निसर्ग !…

पावसाच्या पहिल्या सरींच्या जोरावर मोकळ्या जागेत उगवणारं हिरवं गवत त्यावरील जलबिंदूंच्या तळव्यांना होणाऱ्या नाजूक स्पर्शांमुळे एवढं काही मुलायम भासतं की असा स्पर्श केवळ निसर्गाकडूनच अनुभवावा
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अशी घ्या कोलिअसची काळजी…

कोलिअसची काळजी कशी घ्यायची ? त्याची वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी कोणते उपाय योजावेत ? कोलिअससाठी खते व पाणी याचे व्यवस्थापन कसे करायचे ? कोलिअसला अधिक
काय चाललयं अवतीभवती संशोधन आणि तंत्रज्ञान

जाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुका हा या रक्तगटाने सधन असल्याचे सिद्ध होत आहे. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान ही रक्तदान, देहदान, अवयवदान व रुग्णमित्र म्हणून कार्य करणारी नोंदणीकृत
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

भात खाल्ल्याने जाडी वाढते का ? जाणून घ्या…

भात खाल्लाने जाडी वाढते का ? भात आणि सौंदर्याचा काय संबंध आहे ? भाताने वजन कशामुळे वाढते ? केस आणि भात यांचा काय संबंध आहे
काय चाललयं अवतीभवती

अनुभवविश्व व्यापून टाकणारा ललितलेखसंग्रह

शब्दप्रेमी लतिका चौधरी यांचा गवाक्ष हा ललित लेख संग्रह म्हणजे त्यांचे 10 वे बौद्धिक अपत्य होय. 2012 पासून सतत आपल्या साहित्यकृतींना प्रकाशित करत मांडलेला साहित्य
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!