July 2, 2025
Home » मुंबई

मुंबई

सत्ता संघर्ष

पारदर्शक कारभार कुठे आहे ?

मुंबईला तीन पालकमंत्री आहेत आणि मुंबई महापालिकेवर आयएएस दर्जाचे पाच आयुक्त आहेत. मुंबई महापालिकेच्या कारभारावर श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी आशीष शेलार यांनीच केली आहे. ते...
सत्ता संघर्ष

मुंबईत वर्चस्व मराठीचेच…

मराठी माणसाला मुंबईत ताठमानेने उभे केले, ते शिवसेनाप्रमुखांनीच. आजही मुंबईचे आकर्षण सर्व देशाला आहे. मुंबई हे २४ तास धावणारे महानगर आहे. अहोरात्र या महानगरात खायला-प्यायला...
विशेष संपादकीय

न्यू इंडिया प्रकरणी रिझर्व्ह बँकेकडेच संशयाची सुई ?

विशेष आर्थिक लेख लाखो खातेदार, ठेवीदार असलेल्या मुंबईतील न्यू इंडिया सहकारी  बँकेमध्ये उघडकीस आलेला कोट्यावधी रुपयांचा घोटाळा आणि रिझर्व्ह बँकेने त्याबाबत केलेली कारवाई यामुळे पुन्हा...
काय चाललयं अवतीभवती

भारतीय परराष्ट्र व्यापार संस्था दुबईमध्ये आपले पहिले परदेशी संकुल उघडणार

मुंबई – भारतीय परराष्ट्र व्यापार संस्था (आयआयएफटी) दुबईतील एक्स्पो सिटीमधील प्रतिष्ठित अशा इंडिया पॅव्हेलियन मध्ये आपले पहिले परदेशी संकुल उघडणार आहे. या संदर्भातील एका सामंजस्य...
मुक्त संवाद

अभियांत्रिकी टीपकागद

अभियांत्रिकी टीपकागदमुंबई महानगर माझे कार्य क्षेत्र. मुंबईची गतिमान जीवनशैली आत्मसात केली. मुंबईतील स्थापत्य कला व धावत्या संस्कृतीशी समरस झालो. सह कुटुंब परदेश वारीला गेल्या नंतर...
काय चाललयं अवतीभवती

विचारधारेशी नव्हे तर कायम वाचकांशी जोडलेले  राहील्यानेच मुंबई समाचारचे द्विशतक

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्रात मुंबई येथे मुंबई समाचारच्या ‘200 नॉट आऊट’ माहितीपटाचे प्रकाशन मुंबई – केंद्रीय गृह आणि सहकार...
काय चाललयं अवतीभवती

विविध सागरी जीवांमध्ये असलेले विष हा सक्रीय जैविक संयुग बनवण्यासाठी उत्तम स्रोत

समुद्री विषाबाबत ‘एनआयओ’कडून मुंबईत कार्यशाळेचे आयोजन पणजी – सीएसआयआर – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (सीएसआयआर-एनआयओ), गोवा आणि हिंदी विद्या प्रचार समितीचे रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालय, घाटकोपर,...
सत्ता संघर्ष

फेरीवाल्यांचा मुंबईला विळखा…

पदपथावरून लोकांना चालता का येत नाही ? पदपथ व त्यावरील पेव्हर ब्लॉक्स यावर महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते. पण ते कोणासाठी? त्याचा वापर फेरीवालेच करीत...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मुंबईत जवाहरलाल नेहरु बंदरात उभारली जाणार भारतातील पहिली कृषी-निर्यात सुविधा

भारतातील पहिली कृषी-निर्यात सुविधा मुंबईत जवाहरलाल नेहरु बंदर येथे उभारली जाणार नवी दिल्ली – भारताची कृषी निर्यात आणि आयातविषयक क्षमता यामध्ये अधिक वाढ करण्याच्या दिशेने...
काय चाललयं अवतीभवती

संयुक्त राष्ट्राने मान्यता दिलेल्या प्रत्येक भाषेमध्ये हवा आपल्या प्रकाशनांचा विस्तार

मुंबईत इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण… महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री बंधू देवेंद्र फडणवीस, अजित...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!