October 25, 2025
Home » ग्रामीण जीवन

ग्रामीण जीवन

मुक्त संवाद शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मेंढपाळ संस्कृतीची ओळख सांगणारे : कातरबोणं

प्रत्येक समाजाची भाषा मराठी असली तरी त्यांचे असे काही शब्द असतात. या शब्दांचे अर्थही या पुस्तकातून उलगडत जातात. ‘कातरबोणं’ हे या पुस्तकाचे शिर्षकही असाच एक...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास स्पर्धा परीक्षा, शिक्षण

तरुणांना प्रयत्नवाद शिकवणारी कादंबरी… खटपट.. एक नवी उमेद

निवृत्ती जोरी यांची “खटपट.. एक नवी उमेद” ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचून मी हातावेगळी केली. लेखक म्हणाले तुम्हीच या कादंबरीचे पहिले वाचक आहात. त्यामुळे अभिप्राय द्या...
मुक्त संवाद

जगण्याचं भान देणारा कथासंग्रह – मक्याची कणसं

‘मक्याची कणसं’ या कथासंग्रहातील कथांचा आशय, कथांची लेखकाने केलेली मांडणी, कथेतील भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती, कथेतील पात्रांचा परिसर या सर्वांचा विचार करता लेखक मनोहर भोसले...
मुक्त संवाद

हेलपाटा : एक प्रेरणादायी प्रवास

सत्तरऐशीच्या दशकात जन्मलेल्या ग्रामीण भागातील बहुतांश पिढीने कमालीचे दारिद्र्य आणि अभावग्रस्तता अनुभवलेली आहे. परिस्थितीचे बेसुमार चटके सोसलेले आहेत. त्यात त्यांचं निरागस, लाडाकोडाचं बालपण कष्ट आणि...
मुक्त संवाद

वास्तवदर्शी कथांचा संग्रह – आकुबा आणि इतर कथा

लेखक अवास्तव वर्णनात अडकून पडत नाहीत. जे वास्तव आहे तेच मांडतात. सरळ साधी सोपी वाक्य रचना, अलंकार, उपमा आदी अलंकारान अडकून पडत नाही. संवाद हि...
मुक्त संवाद शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सर्वसामान्यांच्या घरातलं वास्तव कथानक – ‘काळीजकळा’

डॉ. श्रीकांत पाटील यांची ‘रंगतदार प्रकाशन, ठाणे’ प्रकाशित ‘काळीजकळा’ ही कादंबरी हाती पडली आणि एका दमात संपूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवावीशी वाटली नाही. त्यामुळे तिच्याविषयी थोडक्यात...
मुक्त संवाद

काळच उत्तर देईल : संभ्रमित वर्तमानाचा वेध घेणारा कविता संग्रह

गोल्डन पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या ‘काळच उत्तर देईल’ हा कादंबरीकार म्हणून सुपरिचीत असणाऱ्या आणि बाल साहित्यामध्ये आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या कवी श्रीकांत पाटील यांचा कविता संग्रह...
फोटो फिचर व्हिडिओ

प्रयोगभूमीत भात लावणी श्रमसोहळा …

रत्नागिरी जिल्ह्यातील कोळकेवाडी येथील प्रयोगभूमीत गेले आठवडाभर भात लावणीचा उपक्रम राबविण्यात आला. पॉवर टिलरने नांगरणी करणे, भाताची तयार केलेली रोप काढणे, शेतात माजलेले गवत काढणे,...
मुक्त संवाद

भांडी sss यो sss…!

जुन्या कपड्यांचा हा नवा-पुराना व्यवसाय तिथेच मोडला. गावकुसाबाहेरुन, दूरच्या आडवाटेवरुन येणारी ती ग्रामीण जीवनाच्या साधेपणाचं, काटकसरीचं जुन्या मुल्यांचं, भावनेचं एक प्रतीक होती. तिचं येणं केवळ...
मुक्त संवाद

‘माणसं मनातली’ : माणूसकीचा मंगल साक्षात्कार…

कोल्हापूर निवासी माझे परममित्र वैद्यराज सुनिल बंडोपंत पाटील यांनी लिहिलेले ‘माणसं मनातली’ हे पुस्तक प्रकाशनासाठी सज्ज झाले आहे. यानिमित्ताने…. प्रा. डॉ. रावसाहेब पाटील, सोलापूर. ‘माणसं...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!