December 12, 2025
Home » राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

शेती पर्यावरण ग्रामीण विकास स्पर्धा परीक्षा, शिक्षण

नागपूर विद्यापीठ कुलगुरूपदी क्षीरसागर तर राहुरीत खर्चे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ मनाली क्षीरसागर; तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ विलास खर्चे यांची नियुक्ती मुंबई – राज्यपाल तथा कुलपती...
काय चाललयं अवतीभवती

राष्ट्रसंत साहित्य विचारकृतीचा तेलंगानात डंका

सांगडी (तेलंगणा राज्य) येथे झालेल्या आंतरराज्य राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनावर एक दृष्टिक्षेप… 🖊️ डॉ. धर्मा वाघुजी गावंडेसदस्य , राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन समितीभ्रमणध्वनी – 9421720676...
गप्पा-टप्पा

अड्याळ टेकडीचे लक्ष्मणदादा नारखेडे : काही स्मृतीपुष्प

अड्याळ टेकडीचे लक्ष्मणदादा नारखेडे : काही स्मृतीपुष्प श्री गुरुदेव आत्मानुसंधान भूवैकुंठ अड्याळ टेकडीचे कार्यानुभवी आचार्य ब्र. लक्ष्मणदादा नारखेडे यांचा सहवास मला झाडीपट्टीत असतांना अनेकदा लाभला.कर्मयोगी...
मुक्त संवाद

परमार्थ मय व्यवहार हो !

आपल्या प्रार्थने द्वारा राष्ट्रसंतांनी खूप मोलाचा संदेश दिला आहे. आपण आपल्या गृहस्थाश्रमाची कर्तव्य पार पाडताना कोणत्या भूमिकेत असावं या त्यांच्या प्रार्थनेतून लक्षात येईल. ना हम...
मुक्त संवाद

ग्राम देशासी पोषक

ग्राम देशासी पोषक मूल्यात्मक समाज निर्मितीसाठी आणि प्रत्येकाला जीवनाचा ऐहिक आनंद उपभोगण्यासाठी ग्रामगीतामय व्यवस्था गावोगावी होणे काळाची गरज आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजगड आणि घाटकुळ या...
काय चाललयं अवतीभवती

राष्ट्रसंत विचारकृती संमेलनात वैचारिक कवितांचा जागर

व्यसनापायी सारी पिढी वाया अशी जाते !बघून बघून माझी माय पदराने डोळे टिपते !! प्राचार्य रत्नमाला भोयर यांच्या कवितेतून समाजातील वास्तव्याचे चित्र निर्माण केले. पोंभुर्णा...
काय चाललयं अवतीभवती

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समग्र साहित्यावर अधिक संशोधन होणे गरजेचे

घाटकुळ येथे राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचे थाटात उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समग्र साहित्यावर अधिक संशोधन होणे गरजेचे – संमेलनाध्यक्ष डॉ. नामदेव कोकोडे गीताचार्य श्रीतुकारामदादा साहित्य...
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

समाजात बदल घडवण्यासाठी हवी राष्ट्रसंतांच्या विचारावर कृती

राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचा समारोप घाटकुळ जि. चंद्रपूर – राष्ट्रसंत साहित्य विचार परिषदेच्या १८ व्या राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचा समारोप आदर्श गाव घाटकुळ (ता. पोंभुर्णा...
मुक्त संवाद

राष्ट्रसंतांचे पाईक : प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे

१२ व १३ नोव्हेंबर २०२२ रोजी होऊ घातलेल्या १८ व्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे यांचा अल्पपरिचय…...
मुक्त संवाद

घाटकुळ:- एक प्राचीन काळातील गजबजलेले शहर…

घाटकुळ एक प्राचीन काळातील गजबजलेले शहर होते. येथील प्राचीन किल्ल्याच्या टेकडीत किती प्राचीन इतिहासाचा खजिना दडलेला आहे हे एक महाकोडेच आहे. पुरातत्व विभागाने या स्थळाची...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!