कोल्हापूर – कोनवडे (ता. भुदरगड ) येथील गुरव परिवाराच्यावतीने मातोश्री रेखा गुरव वाङ्मय पुरस्कार देण्यात येतात. यंदा देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा रवींद्र गुरव, राजेंद्र गुरव...
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील पन्हाळा महत्त्वाचा किल्ला आहे. या गडवरील ऐतिहासिक शिवतीर्थ तलावातील शिवस्मारकाचे सुशोभीकरण दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. या सुशोभीकरणासाठी आवश्यक...
कोल्हापूरः येथील पसायदान प्रतिष्ठान आणि कवी सरकार इंगळी वाचनालय यांच्यावतीने ११ मे रोजी २४ वे छत्रपती संभाजी राजे समाजप्रबोधन ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित केले आहे....
कोल्हापूर : कलाक्षेत्रामध्ये विविध उपक्रमांमध्ये अग्रेसर असणाऱ्या रंगबहार संस्थेच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त पंचगंगा घाट परिसरामध्ये संस्थेच्या वतीने प्रत्यक्ष रेखाटन स्पर्धा झाली. पंचगंगा घाट आणि...
नवसंकल्पना राबविणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे, हे धोरण शाहू महाराजांनी स्वीकारले होते. ऊस गाळण्याच्या लोखंडी घाण्यात अडकून शेतकऱ्यांची बोटे तुटतात म्हणून लाकडी घाणा तयार करणाऱ्यास...
डॉ.माणिकराव साळुंखे ,समीर गायकवाड, वनिता जांगळे, विठ्ठल खिल्लारी यांना दमसाचे ग्रंथ पुरस्कार जाहीर कोल्हापूर – दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या (दमसा) वतीने देण्यात येणाऱ्या २०२३ मधील...
मराठी नाटकांमध्येच नव्हे तर मराठी साहित्यकारांमध्ये वैचारिक साहित्याचा अपवाद वगळता गांधीवादी विचारसरणीचे प्रतिबिंब अत्यंत अभावाने पडलेले आहे. असे असले तरीही म. गांधी पर्यायाने गांधीवादी विचारसरणी...
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे यांच्या साहित्य निर्मितीचा शताब्दी सोहळा कोल्हापूर येथे पार पडला. त्यानिमित्ताने… ‘आभाळीच्या पंखाखाली’ ‘झुंज ही वाऱ्या वादळाची’ यांनी आता “उंबरठा” ओलांडला...
संतांचे अभंग हे केवळ धार्मिक नाहीत तर ते समाजनिष्ठ आणि जनतानिष्ठ आहे याचा सार्थ अभिमान सर्वांनाच लागेल. तुकारामांनी तर जीवनभर याच धर्तीवर आपले अभंग बेतले....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406