October 25, 2025
Home » Marathi Novel

Marathi Novel

काय चाललयं अवतीभवती

आवानओल पुरस्कार श्वेतल परब यांच्या ‘कोल्हाळ’ कादंबरीला जाहीर

नोव्हेंबर महिन्यात वैभववाडी येथे पुरस्काराचे वितरण कणकवली – अल्प कालावधी कोकणात अग्रेसर ठरलेल्या प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे दरवर्षी एका उत्कृष्ट साहित्यकृतीला प्रभावती कांडर स्मृती आवानओल पुरस्कार...
मुक्त संवाद शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सर्वसामान्यांच्या घरातलं वास्तव कथानक – ‘काळीजकळा’

डॉ. श्रीकांत पाटील यांची ‘रंगतदार प्रकाशन, ठाणे’ प्रकाशित ‘काळीजकळा’ ही कादंबरी हाती पडली आणि एका दमात संपूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवावीशी वाटली नाही. त्यामुळे तिच्याविषयी थोडक्यात...
काय चाललयं अवतीभवती

इतिहासातल्या नोंदी विना धनगरी संस्कृतीच मरण अधिक क्लेषदायक

प्राचार्य राजेंद्र कुंभार यांचे प्रतिपादनकातरबोणं, जगभरातील भूकंपचे शानदार प्रकाशन कोल्हापूर – मानवाच्या आदिम काळापासून अनेक संस्कृती उदयास आल्या आणि लयासही गेल्या. मात्र एखादी संस्कृतीच मरण...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

‘कातरबोणं’ या ग्रंथाचे मोल मराठी साहित्यात अधिक

रावसाहेब पुजारी यांच्या ‘कातरबोणं कादंबरीचे प्रकाशन शुक्रवारी ( २५ जुलै २०२५ ) जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी कृष्णात खोत व प्राचार्य राजेंद्र...
मुक्त संवाद

भिंगुळवाणे दिवस ही निराशेतून सकारात्मकतेकडे नेणारी कादंबरी

अत्यंत प्रगत मेंदू असलेल्या मनुष्याच्या बुद्धिमत्तेचा कस लागावा आणि प्रसंगी त्याच्या असहायतेवर, मानवी मर्यादेवर त्याने खजिल व्हावे अशी कोरोना काळात उद्भवलेली परिस्थिती हा या कादंबरीचा...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

स्त्रीशिवाय कुटुंब, घरदार आणि संसार, ही कल्पनाच किती विचित्र

‘स्त्री-भृणहत्ये’च्या परिणामाचं प्रातिनिधिक चित्रण करणारी माझी ‘घरंगळण’ ही नवी (नववी) कादंबरी ‘संस्कृती प्रकाशन, पुणे’ यांच्या वतीने प्रकाशित झाली आहे. या कादंबरीला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ‘ग....
मुक्त संवाद शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मेंढरांची धूळ पिढीपरात सहणाऱ्या माणसांची ‘हेडाम’up

हेडाममध्ये नागू विरकर लेखक म्हणून नव्हे, तर माणूस म्हणून जगून गेलेल्या त्यांचा स्व अस्तित्वाचा इतिहास आणतांना दिसतात. आपल्या अस्तित्वाची, जगत गेलेल्या काळाची, भोवतालच्या प्रदेशाची, नात्यांची,...
काय चाललयं अवतीभवती

कला- गंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार पांडुरंग पाटील यांच्या ‘नांगरमुठी’ कादंबरीस जाहीर

लेखक बाबाराव मुसळे पुरस्कृत कला- गंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार पांडुरंग पाटील यांच्या ‘नांगरमुठी’ या पहिल्या ग्रामीण कादंबरीस जाहीर वाशीम – लेखक बाबाराव मुसळे पुरस्कृत कला...
मुक्त संवाद

प्रेमाचं अजब सोंग

संज्याच्या निर्मळ प्रेमाची खिल्ली उडविणाऱ्या या दुनियेनं संज्याला अशा फेऱ्यात अडकवलं की संज्यानं हिजडा होणंच पसंद केलं. पण, पुढे काय? आयुष्यात प्रत्येकानेच कधी ना कधी...
मुक्त संवाद

ग्रामीण जीवनातील साद पडसादांचा लेखाजोखा मांडणारी कादंबरी – राशाटेक

झोपडीवजा छपराचा आधार नाहीसा झाल्यावर आश्रित द्वारकाची लहानग्या पोरीसह झालेली फरफट, कथानकाच्या शेवटी राशाटेक या दंतकथेचे वर्णन मनाला भारून जाते. कथानकाचा शेवट तर कादंबरीच्या नावाशी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!