मानवाची शोध घेण्याची क्षमता अफाट आहे. आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. मानवी जीवन सुखकर बनवण्यासाठी नवतंत्रज्ञान शोधू शकतो. कोणत्याही संकटापुढे हार मानत नाही. अचानक...
महाराष्ट्रातील बालशिक्षणाच्या क्षेत्रातील मूलभूत व सर्वंकष प्रयोगांचा वस्तुपाठ ठरलेल्या कादंबरीचा सर्वांगीण शोध घेणारे पुस्तक शोध काटेमुंढरीचा लवकरच प्रकाशित होत आहे. या पुस्तकाचे संपादन शिवाजी विद्यापीठातील...
फुलासारखं जपणं... सोडूनिया माहेरा लेक निघता सासुरा सासरा बोलें जावया फुलासारखं जपाया पण फुलासारखं जपायचं म्हणजे काय करायच अर्थ नसतो माहित अनं कोणीच नाही सांगत...
मनस्वी इच्छा देहाप्रकृतीवर असंतुलित बल म्हणून कार्य करते. मनाने एखादे कार्य करण्याचे निश्चित केलेले असेल, तर माणूस उठून काम करतो. नाही तर लोळत पडतो. लोळत...
कोणता हंगाम हा कोणती चढली नशा धुंद झाल्या झाडवेली मोहरुन दाहीदिशा... ही सुगंधी लाट आली कुठूनशी वाऱ्यासवे सोहळा सजला ॠतूंचा अंबरी ताऱ्यासवे चिंब झाल्या भुईस...
सुबाभूळ, आफ्रिकन ट्युलिप झाडे आता लावण्याची गरज नाही, वाऱ्यामुळे त्याच्या बिया सर्वत्र पसरून त्याची झाडे वाढू लागली आहेत. या झाडांची वाढ वेळीच रोखण्याची गरज आहे....
या ऋतूतील ही आत्ताची निसर्गाची अनंत रूपं खरोखरच मनाला भुरळ पाडतात..मग कालिदासाच्या काळातील बहरलेला अम्लान निसर्ग त्याच्या कविमनाला साद घालत त्याच्या साहित्यातून उत्कटतेने प्रकट झाला...
छत्रपत्री शिवरायांनी बांधलेल्या अनेक किल्ल्यांमधील हा एक नितांत सुंदर किल्ला आहे. या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा वावर असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध झाले आहेत. तरीही या...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406