शेतीही अभ्यास करूनच करावी लागणार आहे. पूर्वीची परिस्थिती आता नाही. भाताची काढणी झालेल्या शेतात एक नांगरट करून हरभरा नुसता फेकून जातो. हरभऱ्याचे उत्पन्न मिळते. पण...
भडकलेल्या भावनांमध्ये केव्हाही विचारांना सोयिस्कर तिलांजली दिलेली असते. पूर्वी खंडण-मंडण, पूर्वपक्ष-उत्तरपक्ष, पूर्वरंग-उत्तररंग असे छान शब्द होते. एकमेकांची बूज राखून माणसं विचारविनिमय करायची. आता हे अत्यंत...
रक्ताच्या नात्याने वारसा हक्क मागणाऱ्यांना प्रेमाचा वारसा कधीच कळत नाही. कारण प्रेमाच्या, भक्तीच्या वाटेवर गेल्याशिवाय हे नाते समजत नाही. त्या भक्तीचा अनुभव घ्यावा लागतो. प्रेमाची...
चांदोलीतील निसर्ग पर्यटन 2022-23 चा प्रारंभ झाला आहे. फक्त सूर्योदय ते सूर्यास्त या दरम्यान प्रवेशाची परवानगी आहे. ( सकाळी 6.00 ते संध्याकाळी 6.00 पर्यंत). त्या...
कोणता हंगाम हा कोणती चढली नशा धुंद झाल्या झाडवेली मोहरुन दाहीदिशा... ही सुगंधी लाट आली कुठूनशी वाऱ्यासवे सोहळा सजला ॠतूंचा अंबरी ताऱ्यासवे चिंब झाल्या भुईस...
वादळ येईल हे आपणास समजतही नाही किंवा त्याचे ज्ञानही होत नाही. त्याचे अनुमानही शोधून सांगता येत नाही. बऱ्याचदा त्याचे अंदाज चुकतात. पण या निसर्गाशी जेव्हा...
सुबाभूळ, आफ्रिकन ट्युलिप झाडे आता लावण्याची गरज नाही, वाऱ्यामुळे त्याच्या बिया सर्वत्र पसरून त्याची झाडे वाढू लागली आहेत. या झाडांची वाढ वेळीच रोखण्याची गरज आहे....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406