सुख आणि ज्ञान माणसाला आंधळे करते. कामगार सांगतील तसे मान डोलवून शेती करायला तुम्ही काय नंदी बैल आहात का? याचा विचार आता बांधावरच्या शेतकऱ्यांनीच करायला...
पक्षांतरबंदी कायदा हा लोकशाहीतील बहुमत नाकारणारा पर्यायाने लोकशाहीविरोधी आहे, असेच दिसून येते. अल्पमतातील सदस्य हे उरलेल्या दोन तृतीयांश सदस्यांवर आपली मते लोकशाहीत लादू शकत नाही,...
दरवर्षी नवे लेखक नवी माहिती असे वैशिष्ट्य असणारा ‘दुर्गांच्या देशातून…’ चा दिवाळी अंक येतोय. या दिवाळी अंकात काय काय वाचायला मिळणार. यंदाच्या अंकाची वैशिष्ट्ये काय...
डीआरआय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई प्रदेश कार्यालयातील अधिकाऱ्यांनी एअर कार्गो संकुलातील आयात सामानामध्ये सापडलेले विदेशी प्रजातीचे 665 प्राणी ताब्यात घेतले. दुर्मिळ आणि विदेशी वन्यजीवांच्या प्रजातींच्या मोठ्या...
राष्ट्रीय निर्धारित योगदानाचा एक भाग म्हणून भारत सरकारने 33 टक्के उत्सर्जन तीव्रता कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, उत्सर्जन कमी करण्याची लक्षणीय क्षमता असलेल्या क्षेत्रांमध्ये वाहतूक...
पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये व संप्रेरके यांचा वापर शेतकऱ्यांनी करायला हवा. उत्पन्नवाढीस यामुळे मदत होते. घरच्या घरी तयार करणाऱ्या या पद्धतींचा विचार व...
सजवलेले उंट, मावळ्यांची वेशभूषा परिधान केलेले घोडेस्वार, शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके, ऐतिहासिक पोवाडे, ढोलताशा पथके अशा शाही दिमाखात अभूतपूर्व उत्साहात कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा सोहळा साजरा झाला....
उज्ज्वला मुसळे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन स्त्री लिंग गुणोत्तरात घट होण्याच्या समस्येकडे एकाकीपणाने पाहिले जाऊ शकत नाही. स्त्री-पुरुष समानतेचा व्यापक दृष्टीकोनातून विचार करणे आवश्यक आहे. जर...
हिंद -ए. रत्न मल्लुकी बंजारन या ऐतिहासिक दहा खंडामधील प्रथम खंड या आधीच पवार दापंत्यांने लिहुन पुर्ण केला असुन ते प्रंचड गोर साहित्यामध्येच नाही तर...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406