सातारा , रत्नागिरी या जिल्ह्यांना जोडणारा आणि ऐतिहासिक महत्व असलेला कुंभार्ली घाट, मोठा विस्तार असणारे कोयना धरण आणि सह्याद्री घाट रांगांमध्ये आपलं वेगळच स्थान राखून...
उत्पन्नाचा नवा स्त्रोत व शेतीपूरक व्यवसाय म्हणून आता कृषी पर्यटनाकडे पाहिले जाते. गेल्या वीस वर्षांत महाराष्ट्रात कृषी पर्यटन केंद्रांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कृषी पर्यटनात...
सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील जलदुर्ग. मालवण शहराजवळ अरबी समुद्रात असणारा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या तीन वर्षात बांधलेला अभेद्द किल्ला आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारात या...
पश्चिम घाट हा जैवविविधता असणाऱ्या आठ जागांपैकी एक, सह्याद्रीच्या रांगांमध्ये निसर्ग सौंदर्या सोबत गड किल्ल्यांचा ही वारसा आहे, आणि अशाच गड किल्ल्यांची गाथा सांगणारी सफर...
आजरा तालुक्यातील रामतिर्थ आणि चित्री धरण परिसराचे सौंदर्य पर्यटकांना निश्चितच भुरळ घालते. पावसाळ्यात हिरव्यागार शेतांनी आणि निसर्गरम्य विविधतेने नटलेला हा परिसर डोळांना एक वेगळाच सुखद...
कोल्हापूर जिल्ह्यात विविधतेने परिपूर्ण असलेला तालुका म्हणजे चंदगड. जिथं लाल मातीत माखलेले रस्ते , घनदाट जंगले आणि आजूबाजूला असलेला पाण्याचा निरंतर प्रवास आपल्याला भुरळ घातल्याशिवाय...
गगनगड हा उंच घाटमाथ्यावरील किल्ला, सह्याद्रीच्या पसरलेल्या खोल दऱ्या आणि त्यांच्या उंचवट्यावर उभा राहिलेला गगनगड आजही आपला दरारा राखून आहे. समुद्रसपाटीपासून ६९१ मीटर उंचीवर असणाऱ्या...
मध्यप्रदेशातील भोपाळ येथे एक आगळावेगळा तलाव आहे. तसा हा तलाव एक हजार वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला आहे. पण या महाकाय तलावाने जैवविविधता जोपासली आहे. या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी येथील परशुराम विश्राम गंगावणे यांनी हजारो वर्षापूर्वीची कळसुत्री बाहुल्यांची कला जोपासली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजाश्रय लाभलेली ही कला काळाच्या ओघात...