May 17, 2026
Home Page 277
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अरे बापरे ! हा किडा कोणता ? जाणून घ्या…

या किड्याच्या रचनेवरून आणि दिसण्यावरून याला अनेक नावं ठेवण्यात आलेली आहेत. याला संस्कृत मध्ये बिर बाहुती, उर्दूत राणी किडा, तेलगू अरुद्रा तर मराठीत काही ठिकाणी
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

मोफत पाठ्यपुस्तक अन आमचं बालपण

मुलं शिकली पाहिजेत पण सारं विनासायास नको. आज पुस्तक वाटताना बालपण आठवलं, आमच्या बालपणात फुकट काही मिळत नव्हतं. जुनी पुस्तकं निम्या किमतीत किंवा पाऊन किंमतीत
मुक्त संवाद

बापाच्या आठवणीची व्याकुळता !

अस समजलं जात, की देहविक्री व्यवसायातील सगळ्यांच्याच भावना गोठून गेलेल्या असतात; पण हे जग दिसत तसं नाहीच; इथे नात्यांचेही अनेक पदर आहेत. ओथंबलेल्या भावना आहेत.
पर्यटन फोटो फिचर

धामापूरचा नारायण..

दरवर्षी हजारो पर्यटक धामापूरला येऊन तलाव आणि भगवतीचं मंदिर बघून भारावून जातात. पण याच ठिकाणी आणखी एक अद्भुत ठिकाण आहे, तेही भगवती मंदिरापासून अवघ्या ५०
कविता

त्यांनाच म्हणती आजकाल खरे शेतकरी नेते…

ॲड.लखनसिंह कटरे हे युवक असताना संघर्ष वाहिनिशी निगडित राहिले. पुढे शासकीय नोकरीत राहिले. ते ख्यातनाम कवी आहेत. शेतीशी थेट संबंध असल्यामुळे त्यांना शेतकरी प्रश्नाची जाण
सत्ता संघर्ष

घर घर चलो अभियान…

लोकसभा निवडणुकीत महाघाडीने राज्यात आश्चर्यकारक यश संपादन केले वर महायुतीला धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. ज्या मतदारांनी २०१४ व २०१९ मध्ये भाजपला धुवांधार मतदान करून केंद्रात
काय चाललयं अवतीभवती

इतिहास मांडताना अहिंसेची बाजू समजून घ्यावी – उपिंदर सिंग

सरहद संस्थेच्या वतीने दिला जाणाऱ्या १९ वा संत नामदेव राष्ट्रीय पुरस्काराने उपिंदर सिंग यांना सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या
काय चाललयं अवतीभवती

विविध भाषातील २३ युवा लेखकांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

मराठीमध्ये देविदास सौदागर, भारत सासणे यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार नवी दिल्लीः इंग्रजी लेखक के वैशाली आणि हिंदी लेखक गौरव पांडे व मराठीचे देविदास सौदागर यांना
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

हंगाम विणीचा…

Friends of Animals Society चा, 1992 सालातला, ‘निसर्ग सृष्टी’ या अंकात जयंत देशपांडे यांचं, ‘हंगाम विणीचा’ नावाचा लेख प्रसिद्ध झाला होता. अनेक जणांना पक्ष्यांच्या विणीच्या
चलचित्र

धनेश पक्ष्याचे वैशिष्ट्यपूर्ण आवाज…

धनेश पक्ष्याचे वैशिष्ट्यपूर्ण आवाज...( व्हिडिओ – प्रतिक मोरे )
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406