मुंबई मलबार हिल येथील महाराष्ट्र राजभवनात सर्व पक्षांची हेलिपॅडवर सभा भरते. या सभेत मोराने सकाळी चक्क हेलिपॅडवर पिसारा फुलवला. तर संध्याकाळच्या वेळी भरलेल्या सभेत अनेक
आखाती देशात समुद्रातील खारे पाणी डी सॅलिनेशन तंत्रज्ञानाचा वापर करून पिण्यासाठी गोडे केले जाते. अशा प्लान्ट मधून एकाचवेळी वीजनिर्मिती आणि पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. देशातील चेन्नई
चैत्र कृष्ण सप्तमी सद्गुरू दादा माधवनाथ महाराज सांगवडेकर यांची पुण्यतिथी. या निमित्ताने कोल्हापुरातील विश्वपंढरी येथे समाधीला अभिषेक घालण्यात आला. तसेच मंदिरात पुजा बांधण्यात आली. त्याची
साधनेत मनाने या सर्व वायूवर नियंत्रण मिळवता येते. या वायूंचे कार्य सुधारते साहजिकच आरोग्यही सुधारते. यासाठी नित्य साधना ही गरजेची आहे. मन सोहममध्ये यासाठी गुंतवायला
शहराचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मेट्रो व जलमार्ग खूपच हातभार लावतील. भूमार्ग व जलमार्ग हेच उन्नत मार्ग आहेत. भुसंपादनाचा खर्च कमी होत असल्याने तसेच
कांदाच्या सालीपासून किंवा कांद्याच्या टाकावू कचऱ्यापासून खत कसे तयार करायचे याबद्दल जाणून घेऊया स्मिता पाटील यांच्याकडून… आपण रोजच्या जेवणात कांदा वापरतो. पण तो वापरताना त्याच्यावरील
केप हॉर्न पृथ्वीचे दक्षिणेकडील शेवटचे टोक. याच्यापुढे महाभयानक असा हा ड्रेक पॅसेज आहे. खलाश्यांचे कबरस्थान म्हणूनही ते ओळखले जाते. फार पूर्वीपासून ‘मृत्यूचा सापळा’ म्हणूनच परिचित
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील रांगोळी कलाकार प्रमोद माळी (आर्वी) यांनी भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची भव्य आणि सुंदर रांगोळी साकारली आहे. यापुर्वी अनेक रांगोळीच्या माध्यमातून
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406