July 16, 2025

कोल्हापूर

काय चाललयं अवतीभवती

39 वा राजर्षी शाहू पुरस्कार प‌द्मश्री डॉ. जब्बार पटेल यांना जाहीर

कोल्हापूर – राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट मार्फत गेली 38 वर्षे राजर्षी शाहूंना अभिप्रेत असणाऱ्या पुरोगामी विचारांचा प्रसार, प्रचार करण्याचे कार्य व त्यासाठी विविध व्याख्यानमाला...
संशोधन आणि तंत्रज्ञान

मटेरियल सायन्समध्ये देशातील ‘टॉप-१०’ संशोधकांत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांचा समावेश

कोल्हापूर : मटेरियल सायन्स या विषयामध्ये देशातील आघाडीच्या दहा संशोधकांमध्ये शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू तथा जागतिक कीर्तीचे संशोधक डॉ. प्रमोद पाटील यांचा समावेश झाला आहे. ‘रिसर्च डॉट कॉम’ या...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सावधान ! बॉक्साईट खाणकाम प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचे शासनाचे प्रयत्न

कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा नव्याने बॉक्साईट खाणकाम प्रकल्पं सुरु करण्याचे शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. संपूर्ण पश्चिम घाट, तेथील पर्यावरण, जैवविविधता पुर्णपणे नष्ट झाल्यावरच अंमलबजावणी होईल, अशी...
काय चाललयं अवतीभवती

गोपाल सहर २४ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटक

कोल्हापूरः येथील पसायदान प्रतिष्ठान आणि कवी सरकार इंगळी वाचनालय यांच्यावतीने ११ मे रोजी २४ वे छत्रपती संभाजी राजे समाजप्रबोधन ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित केले आहे....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वनस्पतीजन्य पर्यावरणपूरक रंगांचे प्रदर्शन

कोल्हापूर – मलकापूर-पेरिड येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे वनस्पतीजन्य पर्यावरणपूरक रंगांचे प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. पी....
काय चाललयं अवतीभवती

कला- गंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार पांडुरंग पाटील यांच्या ‘नांगरमुठी’ कादंबरीस जाहीर

लेखक बाबाराव मुसळे पुरस्कृत कला- गंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार पांडुरंग पाटील यांच्या ‘नांगरमुठी’ या पहिल्या ग्रामीण कादंबरीस जाहीर वाशीम – लेखक बाबाराव मुसळे पुरस्कृत कला...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

निसर्गाशी तादात्म्य पावल्यानंतर ऐकू येणारी ‘मंतरधून’

सर्वांच्या जीवनातून हरवलेल्या दिवसांच्या रम्य आठवणी आहेत. ऋतूचक्राचे सूक्ष्म बारकावे आहेत. त्याचे बदलते संगीत आहे. निसर्गाने दिलेले नानाविध गंध आणि पक्षीकीटकांनी दिलेली मंतरधूनही आहे. हे...
विश्वाचे आर्त

योगमार्ग समजून घेऊन त्याचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक ( एआयनिर्मित लेख )

मग आणिकहि या योगातें । राजर्षि जाहले जाणते ।परि तेथोनि आतां सांप्रतें । नेणिजे कोणी ।। १९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ओवीचा अर्थ – मग...
विश्वाचे आर्त

भगवंतांनी हे ज्ञान सूर्याला का सांगितले ? ( एआयनिर्मित लेख )

मग देव म्हणे अगा पंडुसुता । हाचि योगु आम्हीं विवस्वता ।कथिला परी ते वार्ता । बहुवां दिवसांची ।। १६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ओवीचा अर्थ...
विश्वाचे आर्त

भक्ती, समर्पण, आणि ज्ञानाची ओढ असेल तरच भगवंताची कृपा ( एआयनिर्मित लेख )

जें न संगेचि पितया वसुदेवासी । जें न संगेचि माते देवकीसी ।जें न संगेचि बळिभद्रासी । तें गुह्य अर्जुनेंशी बोलत ।। ८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!