December 13, 2025

संत तुकाराम

मुक्त संवाद

ओढाळाच्या संगे सात्विक नासली

ग्लोबल कल्चरच्याही पुढे जाऊन टीव्ही चॅनेल्सची बिझिनेस वाढीची रेस म्हणजे तरुण नव्हे तर कुमार पिढीपासून ते म्हाताऱ्यांना चळ लावण्यापर्यंतची कुसंगत देत आहे. अर्थात काय घ्यायचं...
काय चाललयं अवतीभवती गप्पा-टप्पा व्हिडिओ स्पर्धा परीक्षा, शिक्षण

संत तुकारामांच्या अभंगामध्ये वैचारिक वारसा टिकवण्याचे सामर्थ्य – रमेश वरखेडे

कोल्हापूरः संत तुकारामांच्या अभंगामध्ये वैचारिक वारसा टिकवण्याचे सामर्थ्य आहे असे प्रतिपादन डॉ. रमेश वरखेडे यांनी केले. ते शिवाजी विद्यापीठातील संत तुकाराम अध्यासनाच्यावतीने आयोजित तुकाराम अभ्यासाच्या...
कविता

तुकोबांशी जोडून घेताना…

तुकोबांशी जोडून घेताना.. जन्म कधी ? मृत्यू कधी ? मृत्यू .. खून की वैकुंठगमन ? किती वर्ष अडकायचे या प्रश्नातच आपण ? दरवर्षी हीच चर्चा.....
फोटो फिचर व्हायरल व्हिडिओ

तुकाराम बीजः आनंदडोह (व्हिडिओ)

आनंदडोह या एकपात्री प्रयोगामध्ये योगेश सोमण यांनी साकारलेले संत तुकाराम महाराज यातील संपादित काही अंश…...
कविता

संत तुकाराम…

संत तुकाराम... कनकाई पोटी | माघ पंचमीला || तुकोबा जन्मला | देहू गावी || भार्या आवडाई | बोल्होबा ते तात || चार मुले त्यात |...
कविता

गणेश चतुर्थीः पाव झडकरी तुका म्हणे

गणेश चतुर्थी प्रथम नमन तुज एकदंता ।रंगी रसाळ वोडवी कथा ।मती सौरस करी प्रबळता ।जेणे फिटे आता अंधकार ॥१॥ तुझिये कृपेचे भरिते ।आणिक काय राहिले...
काय चाललयं अवतीभवती

देहूचे शिळा मंदिर भक्तीच्या शक्तीचे केंद्र – नरेंद्र मोदी

17 व्या शतकातील संत, जगतगुरू तुकाराम यांच्या सन्मानार्थ पुण्याजवळ देहू येथे उभारण्यात आलेल्या शिळा मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रार्पण केले. पंतप्रधानांनी यावेळी संत तुकाराम...
मुक्त संवाद

मराठी संतांची शिकवण

महाराष्ट्राची एक स्वतःची वेगळी संस्कृती आहे. मराठी संस्कृती ही मराठी संतांची संस्कृती आहे. ग्यानबा – तुकारामाची ही संस्कृती आहे. मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी एक...
मुक्त संवाद

मराठी राजभाषा दिनानिमित्त ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथेतील शब्द रत्ने..

ज्ञानेश्वरीमधील शब्दरत्ने… माझा मराठाचि बोलु कौतुकें ।परि अमृतातेंही पैजां जिंके ॥ऐसीं अक्षरें रसिकें ।मेळवीन ॥६.१४॥ जिये कोंवळिकेचेनि पाडें ।दिसती नादींचे रंग थोडे ।वेधें परिमळाचें बीक...
कविता संशोधन आणि तंत्रज्ञान

छत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग

छत्रपतींच्या स्वराज्य उभारणीच्या चळवळीमध्ये संत तुकाराम महाराज यांनी शिवाजी राजे यांना पाठवलेले अभंग खूपच महत्त्वाचे ठरतात. राजमाता जिजाऊ यांनी शहाजीराजे यांच्या मार्गदर्शनाने शिवछत्रपतींच्या नावे उभारलेली...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!