‘बांध’ शब्द उच्चारला की दोन शेतामधील असणारी धाव दिसते. दगडमातीचा रचलेला एकसारखा ढिग- आपापल्या हद्दी समजाव्यात, ज्यावरून ये-जा करण्याचा पायवाटेचा मार्ग म्हणजे बांध. कधीकधी रानातील...
रासायनिक संयुगाच्या संरचनेच्या प्रतिबिंबाचा आभास; डॉ. सुशीलकुमार जाधव यांच्या निरीक्षणाचे फलित कोल्हापूर: ‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ अशी एक सुप्रसिद्ध म्हण आहे. म्हणजे...
प्रा. नंदकुमार काकिर्डे यांचा हवेच्या प्रदूषणाची कारण मीमांसा करणारा विशेष लेख. भारतातील अनेक प्रमुख शहरांतील हवेच्या प्रदूषणाची पातळी ही धोकादायक स्थितीत आहे. राजधानी दिल्लीसह मुंबई,...
मंत्रालयाने इंटरनॅशनल कौंसिल फॉर लोकल एन्व्हायरमेंट इनिशिएटिव्हज संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली. उपराजधानी नागपूरमध्ये हरितगृह वायुचे उत्सर्जन वाढत आहे. नागपूरमध्ये दरवर्षी ३.०३...
प्लॅस्टिकने जगाला व्यापले आहे. सर्वत्र प्लास्टीचा मुक्त संचार सुरु आहे. पाण्यात, अन्नामध्ये आणि मानवी रक्तामध्येही प्लास्टीचे अंश सापडत आहेत. त्यामुळे विविध आजाराने ग्रस्त लोकांची संख्या...
नद्या कोरड्या होण्यामागे आणखी महत्त्वाचे कारण म्हणजे नद्यातून होणारा अमर्याद वाळू उपसा हे आहे. नद्यातील वाळू अनेक अर्थानी महत्त्वाची आहे. जैवविविधतेपासून पाण्याला जतन करून ठेवण्याचे...
अभयारण्यात येणाऱ्या लोकांना प्लॅस्टिक वापरण्यास पूर्ण मज्जाव करायला हवा. याउलट सरकारी अतिथीगृहातच प्लॅस्टिक वस्तू दिमाखात वावरत असतात. मानवाने स्वत: निसर्गावर अतिक्रमण केले. हस्तक्षेप केला. तेवढ्यावर...
वाहतूक खोळंबण्याचे एकमेव कारण वाहन चालकांनी लेनची शिस्त न पाळणे आहे. वाहने आपल्या लेनमधून चालवली तर निश्चितच वेळ, इंधन वाचेल, पर्यावरणाचे नुकसान टळेल. नाही पाळली...
२०२३ या वर्षात जगाला पुन्हा एकदा “एल निनो”च्या संकटाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. भारताला अनेक वेळा त्याचा वाईट अनुभव आलेला आहे. या पार्श्वभूमीवर...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406