सोलापूर : येथील निर्मला मठपती फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. २०२५ साठी कथासंग्रह, कवितासंग्रह आणि बालसाहित्य या...
सावंतवाडी – महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने पुरस्कृत केलेल्या व श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी या संस्थेतर्फे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे....
कोल्हापूर – येथील अनुबंध प्रतिष्ठानच्यावतीने कै. योगिता माळी यांचे स्मृतिपित्यर्थ उत्कृष्ठ काव्यसंग्रहास पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे. तरी साहित्यप्रेमी व प्रकाशकांना काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन विलास...
१८७८ ते १९४७ या ७० वर्षाच्या कालखंडात ३१ संमेलनाध्यक्षांनी मराठी भाषिक प्रश्नांच्या संदर्भात केलेल्या विचारमंथनाचे साधार विवेचन या ग्रंथात लेखकाने केले आहे. स्वातंत्र्यपूर्वकालीन भाषिक प्रश्नांची...
नांदेड – नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केन्द्राच्या वतीने दरवर्षी ‘नरहर कुरुंदकर संशोधनवृत्ती’ दिली जाते. या वर्षी आलेल्या प्रस्तावांमधून डाॅ. सुनीता सावरकर व लक्ष्मीकान्त...
गारगोटी – कोनवडे (ता. भुदरगड) येथील कवी आणि प्रयोगशील शिक्षक गोविंद पाटील यांच्या ‘थुई थुई आभाळ’ या बालकवितासंग्रहाचा समावेश शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या पदव्युत्तर पदवी...
निमशिरगाव येथे लोकसहभागातून गेली २५ वर्षे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन भरविले जाते आहे. यंदा या संमेलनाचा रौप्यमहोत्सव आहे. यंदाचे संमेलन दोन दिवसांचे घेण्याचा निर्णय संयोजन...
मराठी बोली साहित्य संघ नागपूरच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यात सात संमेलने पार पडली. आठवे राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलन हे वऱ्हाड प्रांतातील अकोला व बुलडाणा जिल्ह्याच्या...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406