April 17, 2025
Home » Sandeep Tapkir

Sandeep Tapkir

मुक्त संवाद

रांगड्या दुर्गवैभवाचा खजिना : कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले

गगनगडाप्रमाणेच भुदरगड हा किल्लादेखील भक्ती मार्गातील किल्ला म्हणून ओळखला जातो; मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वोत्तम किल्ला म्हणून रांगणा किल्ल्याचा उल्लेख केला जातो. या किल्ल्यावरील देवता, जंगल,...
पर्यटन

सह्याद्री, हिमालयासह जगातील सहा शिखरांची दुर्गांच्या देशातून भटकंती

‘दुर्गांच्या देशातून… ‘ चा हा तेरावा अंक आपल्या हातात देताना मनस्वी आनंद होत आहे. नेहमीप्रमाणेच पहिल्या बारा अंकांमध्ये समाविष्ट असलेल्या लेखकांव्यतिरिक्त अन्य २९ लेखकांचे लेख...
पर्यटन

रत्नागिरीतील किल्ल्यांचा उपयुक्त दस्तावेज

संदीप भानुदास तापकीर यांच्या ‘अपरिचित दुर्गांची सफर’ या पुस्तकाची लेखनसीमा रत्नागिरी जिल्हा असल्याने राजापूरपासून सुरुवात होऊन मंडणगडपर्यंतच्या क्षेत्रात येणाऱ्या 28 किल्ल्यांबाबत त्यांनी यात विस्तृत लिहिलेले...
पर्यटन

रत्नागिरीतील किल्ल्यांच्या इतिहासाचा तपशीलवार आढावा

किल्ल्यांमध्ये काय काय बघण्यासारखे आहे, याबद्दलच्या सर्व बारीकसारीक गोष्टींचे उल्लेख लेखकाने या पुस्तकात केले आहेत. त्याचप्रमाणे किल्ल्यांचा इतिहास व तिथे घडलेल्या घटनांचा तपशीलवार आढावा ऐतिहासिक...
पर्यटन

चला आळंदीला जाऊ। ज्ञानेश्वर डोळा पाहू।

आळंदीने इंद्राचे रोग हरण करणारी इंद्रायणी पाहिली; ज्ञानोबा-तुकोबांनी स्पर्शिलेली स्वच्छ, निर्मळ, खळखळ इंद्रायणी अनुभवली; वारकऱ्यांनी पवित्र तीर्थ म्हणून प्यायलेली इंद्रायणीही पाहिलेली आहे. मात्र, सध्या आपण...
पर्यटन

नाशिक जिल्ह्यातील साठएक गडांचा जागर

महाराष्ट्राची दुर्गपंढरी – नाशिक जिल्ह्यातील किल्ले दुर्ग हे केवळ हौसे-मौजेची ठिकाणे नव्हेत; तर आपल्या जगण्याची ऊर्मी आहेत. गडकोटांचा हा वारसा काही हजार वर्षांचा असला, तरी...
पर्यटन

कोल्हापुरातील रांगड्या दुर्गवैभवाचा खजिना

इंग्रजी राज्य आल्यानंतर किल्ले पुरंदरवर गोऱ्या शत्रूला पहिलं सशस्त्र आव्हान दिलं, ते उमाजी नाईक – खोमणे या रामोशी मर्दानं. इंग्रजांनी त्याचा पराभव करून त्याला फाशी...
पर्यटन

मालवणी मुलखातील इतिहासाचे पहारेकरी

तुम्हाला जर कष्टात, गरिबीत; पण स्वाभिमानाने, रसिकतेने प्रत्येक गोष्टीत कलात्मक पद्धतीचा आविष्कार करीत स्वत:शी खूश असणारी, जराशी ओळख झाल्यावर भरभरून बोलणारी, आपल्या अजब जीवनकथा व...
पर्यटन

‘दुर्गांच्या देशातून…’ ची तपपूर्ती…

‘दुर्गांच्या देशातून…’ या महाराष्ट्रातील ट्रेकिंगवरील बारावा दिवाळी अंक आहे. तपपूर्तीचे एक अनाेखे समाधान वाटत आहे; त्याचबराेबर जबाबदारीचीही जाणीव वाढली आहे. नेहमीप्रमाणेच या वर्षी सर्व लेखकांनी...
काय चाललयं अवतीभवती

१८ नोव्हेंबरपासून मोशी येथे दुसरे इंद्रायणी साहित्य संमेलन

मोशी येथे १८-१९ नोव्हेंबरला होणार दुसरे इंद्रायणी साहित्य संमेलन.. संमेलनाध्यक्षपदी साहित्यिक सोपान खुडे, स्वागताध्यक्षपदी गणेश सस्ते यांची निवड इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने येत्या १८ व...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!