मुलांना बालवयात केलेले प्रेम यामुळेच मुले मोठेपणी आपल्या आई-वडिलांची काळजी घेतात. तसे पिकेही त्यांच्या वाढीसाठी काळजी केल्याची परतफेड करतात. आई-वडिलांचे मुलांवरील प्रेम हे निरपेक्ष असते,...
ऐतिहासिक, साक्षेपी, व्यापक, वाड्मयेतिहास: “मराठवाड्यातील मराठी वाड:मयाचा इतिहास परिवर्तनवादी भूमिका पोटतिडतिने डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी सतत आपल्या साहित्यातून मांडली आहे. मराठवाडा आणि मराठवाड्याचे साहित्य हा...
गेल्या सात दशकात ज्ञानेश्वरी मात्र टिकून राहीली कारण त्यात ज्ञान सांगितले आहे. ज्ञानासाठी त्याचे वाचण केले जाते. त्याची पारायणे केली जातात. यामुळे हा ग्रंथ आजही...
आदीवासींचा उठाव झाला की त्यांची गाणी होतात, दलित चळवळीत तर खूप गाणी आहेत. स्त्रीवादी चळवळीलाही गाण्याची कधी वाणवा पडली नाही. शेतकरी आंदोलनात मात्र शेतकाऱ्यांचे गाणे...
जलक्षेत्रात “नदी पुनरूज्जीवन” हा आजकाल फारच आवडता शब्द, कुणीही उठावं आणि सरळ “आम्ही अमूक नदी पुनरज्जीवित केली” म्हणून स्वतःची पाठ थोपटून घ्यावी. प्रशासन, लोकप्रतिनिधी व...
यशाला मर्यादा कधीच नसतात जेव्हा तुम्ही अमर्याद असता. पेरलेलेच उगवते. यासाठी पेरत चला. लवकरात लवकर शहाणे होण्यासाठी घडपडत राहाणे ह बुद्धीमतेच अन् यशाचही लक्षण आहे....
परिवर्तन हा निसर्गाचाच नियम आहे. मन हे इतके चंचल आहे. मन परिवर्तन इतक्या झपाट्याने होऊ शकते. मनातील याच बदलाचा विचार करून आपणातही असे सकारात्मक बदल...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406