संत ज्ञानेश्वरांनी कोणकोणत्या साहित्याची निर्मिती केली ? अभिजात अशा ज्ञानेश्वरी या ग्रंथाची निर्मिती ज्ञानेश्वरांनी केली. त्यातील पसायदान काय आहे ? मुळात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे...
संत तुकाराम महाराज यांच्या गाथेची वैशिष्ट्ये. गाथेचा इतिहास, त्यांच्या अभंगाचे विषय कोणते आहेत. जवळपास ८३२ विषय आहेत. विठ्ठल भेटीची आर्त सांगणारे अभंग कोणते आहेत. याशिवाय...
संत तुकाराम महाराज यांचे सतरावे वंशज श्रीधर महाराज देहूकर यांनी संत तुकाराम महाराज यांचे चरित्र लिहीले आहे. यावर आधारित संत तुकाराम महाराज यांचे जीवनचरित्र इंद्रजीत...
पृथ्वीचे स्थान विश्वाच्या केंद्रात असल्याचा समज चुकीचा आहे हे त्याने गणिताने सिद्ध केले. गॅलिलिओने वस्तूची प्रतिमा बत्तीस पट मोठी करून दाखविणारी दुर्बीण तयार केली. दिलीप...
हा पूर्णतेचा अभंग आहे. आता यापुढे मिळवायचे काहीही उरले नाही – आता कुठे जायचे नाही का – एक अशी स्थिती बुवांनी गाठलीये की त्या करता...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406