July 16, 2025
Home » निसर्ग

निसर्ग

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

किटकांच्या दुनियेत – फुलपाखरू अन् पतंग

किटकांच्या दुनियेत – विविध किटकांची माहिती करून देणारी मालिकालेखक – धनंजय शहा ( 94230 68807)अभिवाचन – रसिका तुळजापूरकर किटकांच्या दुनियेत – फुलपाखरू अन् पतंग...
फोटो फिचर वेब स्टोरी शेती पर्यावरण ग्रामीण विकास

राजस्थानमधील दोन ठिकाणांचा नवीन रामसर स्थळांच्या यादीत समावेश

नवी दिल्ली – राजस्थानमधील दोन ठिकाणांचा नवीन रामसर स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. फलोदी येथील खिचान आणि उदयपूर येथील मेनार ही ती ठिकाणी असून...
मुक्त संवाद

World Environmental Day Special: आंब्याचं पिल्लू..!

मी लांगीवरूनच दादाला आवाज दिला,“ दादा…ए $$ दादा… मावशे ए $$ मावशे जमलं बरंका एकदम भारी, परतेक खड्ड्यात आंब्याचं पिल्लू उगलं एकदम टरारबुंग …!!” हिरा...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

झाडांच्या पसाऱ्याचा मनोहारी पिसारा : बांधावरची झाडे !

‘बांध’ शब्द उच्चारला की दोन शेतामधील असणारी धाव दिसते. दगडमातीचा रचलेला एकसारखा ढिग- आपापल्या हद्दी समजाव्यात, ज्यावरून ये-जा करण्याचा पायवाटेचा मार्ग म्हणजे बांध. कधीकधी रानातील...
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञान

धनेश मित्र !

धनेशाच्या अधिवासाचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. कोकणातील धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी त्याच्या ढोल्यांचे संरक्षण आणि नोंदणी, अधिवासाचे पुनरुज्जीवन, खाद्यफळांच्या वृक्षांची लागवड, खाजगी जागेतील धनेश पक्ष्यांच्या ढोल्यांचे...
मुक्त संवाद

रूपरम्य शरद

या ऋतूतील ही आत्ताची निसर्गाची अनंत रूपं खरोखरच मनाला भुरळ पाडतात..मग कालिदासाच्या काळातील बहरलेला अम्लान निसर्ग त्याच्या कविमनाला साद घालत त्याच्या साहित्यातून उत्कटतेने प्रकट झाला...
फोटो फिचर शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मोर खरचुडी वेलीने निसर्गप्रेमींना घातली भुरळ !

सध्या सर्वत्र सडे विविध फुलांनी बहरलेत . पांढरा , गुलाबी , जांभळा , पिवळा , हिरवा असे रंग सड्यांची माळरानाची शोभा वाढवत आहेत. मोर खरचुडी...
पर्यटन फोटो फिचर व्हिडिओ

निसर्गाची मुक्तहस्त उधळण : झाडीपट्टी

नैसर्गिक वनसंपदाने समृद्ध असलेल्या महाराष्ट्राच्या पूर्व भागातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया,चंद्रपूर हे चार जिल्हे म्हणजेच आमची झाडीपट्टी होय. या चार जिल्ह्यातील मुख्य नदी म्हणजे वैनगंगा.या नदीच्या...
मुक्त संवाद

निसर्ग-थोर कलावंत

मानवी कलाकृतीला दुसरा निसर्ग म्हणतात, माणूस हा त्या कलाकृतीचीच नक्कल करतो. आशा नकलेला कला नाही तर कारागिरी असे म्हणतात. पहिली असते ती कलाकृती व नंतरची...
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा

निसर्गाचाच ठेवा उध्वस्त करायला संपवायला सुरुवात केली. यातून प्रदूषण आणि तापमानवाढ अटळ बनली. हे साठे सर्वत्र नसल्याने ते ज्या राष्ट्रात ती राष्ट्रे महत्त्वाची ठरली. त्यांच्यावर...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!