तख्त राखणार हीकोणाचे किती कितीदिल्लीच्या तख्तावरबघू मराठी कधी अमृताशी जिंकून पैजावाट्याला काय तिच्याराज्य तिच्या नावानेवाट्याला काय हिच्या मिरवतो, फिरवतोद्वाहीच फक्त तोनावाने तिच्यासत्ता जो भोगतो तोंडदेखले...
बिघडलेला बाजार टमाट्याचा झाला चिखल वांग बसलं रुसुन. दाळींबाला गेले तडे खुदकन हसुन फ्लावर आणि कोबीला तोलत नाही काटा. रुपायात कोथिंबीर करु लागली टाटा माॅलमध्ये...
हसत हसत सिलेंडर म्हणालाजा फिरून ये आता मस्ततुझा प्रवास झाला स्वस्तपण तरीही अस्वस्थ सिलेंडरच्या किंमतीनेती बिचारी वाकून गेलीमहागाईच्या बाजाराततिची स्वप्नं झाकून गेली तिकीट अर्धी झाल्यापासूनमनात...
प्रयत्नात परमेश्वर प्रयत्नवादी माणूस कधीच थांबत नाही प्रयत्न करायचे सोडतं नाही प्रयत्नाच्या वाटेवर गर्दी कायम नसते वाट मोकळी झाली की मग पळायला मोकळे मैदान असते...
'सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आलेलं हे छायाचित्र… आणि ते पाहून मला सुचलेल्या या काव्यपंक्ती…..' कवी - दिलीप गंगधर गाठलीय कवाचीच मी वयाची साठी, तरी पेलते...
खेळ रडीचा गाव पुढारी दारी येतो उसन्या साठी नजर विखारी असते त्याची लुटण्यासाठी गंमत होते तेव्हा कोणी का थांबावे कोणालाही नसते बंदी हसण्यासाठी सावध वागा...
पुनवची रात..... पुनवेत न्हाली.. रात ओली.. हिरव्या सपनांची प्रीत कशी जडली.. काळी ठिक्कर ती कशी टिपूस चांदव्याला गं भुलली.. पिटूर चांदण्याच्या कुशीत हळूच शिरली... ओटीत...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406