June 1, 2025
Home » poem

poem

कविता

पंखांच्या बळावर

पंखांच्या बळावर मी संपलो नाही वाटेवरमी थांबलो जरी वळणावरपुन्हा चालत राहिन मीमाझ्या पंखांच्या बळावर पुन्हा चालेन मीमाझ्या नव्या दमानेजिद्द चिकाटी सहितपुन्हा नव्या श्रमाने आहे सोबत...
कविता

आली दिवाळी अंगणी

आली दिवाळी अंगणीआकाशीचा चंद्र आज मी बांधला माझ्या दारी दारात ग ह्या उतरल्या चांदण्या रंगीत भारी जीव उजळला कसादिवा उजेड पाहूनसुगंध दरवळतो मनी चंदन होऊन...
कविता

गुलाबी थंडी

गुलाबी थंडी शिशीर ऋतु येतोगुलाबी थंडी घेऊनआनंद लूटतात सारेशेकोटी छान करुन….. शेतावरती हुरडा काढूनघ्यावा विस्तवावरी भाजूनअंगत पंगत रानामधीमस्त मजेत घ्यावा खाऊन.. रामाच्या प्रहरी उठूनकडक चहा...
कविता

मन

मन मन हे पाखरूउडते भिरभिरवाऱ्यासम वाहतेविचार दिशा वळवते भरभर मनाचा गाभाराशोध रे पामराअथांग सागरमनाला नेईल कुठवर मन हे मवाळमनाचा प्रवाहवाहतो निर्मळमनाच्या झऱ्याला खळखळ फार मनाचा...
कविता

तर जगणं होत नाही जड …..

बाई..आमच्या कडं नाहीज्यात हॉल, बेडरूम, किचन, डायनींगअस्सं सुसज्ज घर … आमच्या कडे दगडाला कोंब फुटलअस फक्त काळंभोर वावर … आमच्या घरात घुसलं की,गंगेवर भरलेल्या बाजारासारखीइथं...
कविता

बचत गट ….अद्याक्षरावरून कविता

बचत गट ……..निर्मला कुंभार यांची अद्याक्षरावरून कविता ब………..बचत होतच नसते मुळीबायकांचीसवय त्यांची जोडून जोडूनपैसे साठवायचीपण साठतात का ……..? च………चवली आणि पावली सुद्धादेतो मगतेव्हा पैशासाठी होते...
कविता

राक्षस जन्मास आले….

भीती लोटला किती काळदेश स्वतंत्र होऊनीपरी भीती येथलीनाही संपली अजुनी… अबलांना तुडवीले जातेयभोगदासी समजूनीकिती विटंबना देहाचीतुकडे,तुकडे करुनी…. सोसतेय घाव अजुनहीनारी स्वातंत्र्यातनाही तिला संरक्षणजगतेय ती पारतंत्र्यात…...
कविता

बाप

कर्जात जन्मलो आम्ही… हा गोविंद पाटील यांचा कवितासंग्रह लवकरच आपल्या भेटीला येत आहे. यातील ही कविता… बाप माझ्या रानच्या कुशीतबैलजोडीला जपून…माझा बाप झिजतो गाउरी जखमा...
कविता

मुसळधार पाऊस

मुसळधार पाऊस मुसळधार पावसानेसुरू झाला पावसाळावर्षा ऋतुचे आगमनसंपला आता उन्हाळा…. घटक जीवनात महत्वाचापाण्याचे मुल्य सजीवांनापाऊस पडला तरचजल मिळेल सर्वांना….. महापुर तर कोठे कोरडेचनिसर्गाचे पडते कोडेमानवाला...
कविता

अद्याक्षरापासून कविता ..मोबाईल

अद्याक्षरापासून कविता ..मोबाईल मो….मोहून टाकते मनअसे यंत्रतोडून टाकते जनअसे याचे तंत्र बा….बातचीत सुद्धाहोत नाही एकमेकांतहातात असला फोन कीहवा असतो फक्त एकांत ई….ईश्वराची प्रार्थनातो ही स्टेटस…भरपूर...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!