May 17, 2026
Home Page 271
विशेष संपादकीय

दुष्काळमुक्त मराठवाडा -भावी दिशा

दुष्काळामुळे मराठवाड्याचा टँकर वाडा झाला आहे. जलतज्ज्ञांच्या मतानुसार मराठवाड्यात वाळवंटीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. दुष्काळामुळे मराठवाड्याचे कधीही भरून निघणार नाही एवढे मोठे नुकसान झाले आहे.
काय चाललयं अवतीभवती

मेधा पाटकर यांच्यावरील अटकेचा आदेश म्हणजे न्यायाची थट्टा

नवी दिल्ली – दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात मेधा पाटकर यांना 5 महिने तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाच्या
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कापूस पिकाच्या खर्च व उत्पन्नातील तफावतीबाबत धोरण ठरविणार – पणन मंत्री अब्दुल सत्तार

कापूस पिकाच्या खर्च व उत्पन्नातील तफावतीबाबत धोरण ठरविणार – पणन मंत्री अब्दुल सत्तार             मुंबई : कापूस हे विदर्भ व मराठवाड्यातील प्रमुख पीक आहे. कापूस पिकाला
मुक्त संवाद

हॉटेलवर देहविक्री करण्यासाठी मारहाण

“देहविक्री करणे हे वाईटच आहे आणि स्त्रीच्या मर्जीविरुद्ध देहविक्री करण्याची बळजबरी करणे ही गोष्ट त्रासदायक आहे, चुकीची आहे” ; असे जॉन भाई यांनी त्या महिलेला
काय चाललयं अवतीभवती

माय-बाप स्मृती साहित्य पुरस्कारासाठी पुस्तकें पाठविण्याचे आवाहन

माय-बाप स्मृती साहित्य पुरस्कारासाठी पुस्तकें पाठविण्याचे आवाहन सोलापूर – टेंभुर्णी ( ता. माढा, जि. सोलापूर ) येथील काव्यपुष्पांजली मंडळाच्यावतीने माय-बाप स्मृती साहित्य राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात
कविता

ती भिजत होती

ती भिजत होती पाऊस पडत होताती भिजत होतीतो तिला पहात होताक्षणभर त्याच्या मनात विचार आलाउघडावी छत्री अन्तिच्या डोक्यावर धरावीआणि पावसाला म्हणावेतुझ्या निष्ठूरपणालामी आव्हान करतो भिजवून
सत्ता संघर्ष

‘लक्ष्य’ विधानसभा निवडणूक

सुडाच्या भावनेने काम न करता, आपल्या कामातून विरोधकांना उत्तर द्यायचे हा त्यांची कार्यपद्धती आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना प्रथमच मतदारांना सामोरे गेली. शिवसेनेने
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

संकरित भात लागवडीचे तंत्र

संकरित भात तंत्रज्ञान हे एक काडी भात लागवडीचे तंत्रज्ञान म्हणून प्रसिद्ध आहे, एककाडी भात लागवड करून देखील संकरित जातीस भरपूर फुटवे येतात, भरघोस उत्पादन मिळते.
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पाऊस जुलै महिन्यातला

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका.
संशोधन आणि तंत्रज्ञान

सयाजीराव महाराज यांच्या मते संत तुकाराम ‘शांतीब्रह्म तपस्वी’

तुकाराम आणि सयाजीराव गायकवाड सयाजीराव महाराज तुकाराम महाराजांना ‘शांतीब्रह्म तपस्वी’ समजत होते. त्याचबरोबर त्यांच्याकडे उच्च प्रतीची विद्वत्ता होती यावर सयाजीराव महाराजांचा विश्वास होता. ‘उच्च प्रतीची
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406